शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

तिवसा हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:00 IST

शहरातून गेलेला अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग पूर्णत: दुर्लक्षित असून महामार्गावर जीवघेणे खोल खड्डे पडले आहे.

ठळक मुद्देअपघात वाढले : पथदिवे बंद; दुभाजकावर गाजर गवत

सूरज दाहाट ।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : शहरातून गेलेला अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग पूर्णत: दुर्लक्षित असून महामार्गावर जीवघेणे खोल खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून याची टोल वसुली नांदगाव पेठ नाक्यावर होत आहे. मात्र वाहनचालकांना सोई सुविधा मात्र मिळत नसल्याने नागरिकांचा रोष वाढला आहे२३ फेब्रुवारी रोजी तिवसा येथील टोल नाक्याचा करार संपला. त्यामुळे येथील वसुली करणारा नाका बंद झाला तेव्हापासून तिवसा शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग दुर्लक्षित आहे महामार्गावर खोल खोल जीवघेणे खड्डे पडले असून यामध्ये दुचाकी चालकासहित कारचालक खड्डे चुकवण्यासाठी कमालीची कसरतीने मार्ग काढत प्रवास करीत आहेत. त्यात रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. ठीकठिकाणी खड्डे पडले आहेत, तसेच मागील मार्च महिन्यापासून महामार्गावरील पथदिवे बंद असल्याने रात्री महामार्गावर काळोख पहायला मिळतो. दुभाजकावर गांजर गवत वाढले आहे.दुभाजकावरील मोठंमोठे झाडे वाढले असून ते झाडं आता रस्त्यावर येऊ लागले आहेत,या महामार्गावर विविध समस्या निर्माण झाल्या असून यावर कुणाचे नियंत्रण आहे, हा सवाल उपस्थित केला जात आहे. या महामार्गावरील वसुली नांदगाव पेठ नाक्यावर होत असून सुविधा मात्र अजिबात मिळत नसल्याने वाहनचालकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे