शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

शेतकºयांनो, तुम्हीच एकत्र व्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:12 IST

‘सरसकट कर्जमाफी’ हा शेतकºयांचा अधिकार आहे, त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या गोष्टी निवडणूक प्रचारात केल्या होत्या.

ठळक मुद्देशांताराम वाळूंज : किसान संघर्ष यात्रेचे कौंडण्यपुरात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : ‘सरसकट कर्जमाफी’ हा शेतकºयांचा अधिकार आहे, त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या गोष्टी निवडणूक प्रचारात केल्या होत्या. पण अद्यापपर्यंत असे काही झाले नाही. देशातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकार फक्त शेतकºयांना फसविण्याचे काम करीत आहे. यामुळे विखुरलेल्या शेतकºयांनो, तुम्ही एकत्र झाले तरच सरकार नरमेल, असे आवाहन किसान नेते शांताराम वाळूंज यांनी केले.संपूर्ण महाराष्ट्रात शेतकºयांच्या कर्जमाफीबाबत जनजागृती करणारी किसान सभेने काढलेली किसान संघर्ष यात्रा शनिवारी अमरावती जिल्ह्यात कौंडण्यपूर येथे दाखल झाली आणि जिल्ह्याच्यावतीने येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले.यावेळी कुºहा येथील सुमेरसिंग नाहाटे सभागृहात जाहीर सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले, ३४ हजार कोटींची कर्जमाफी घोषणा केली पण त्यात घातलेल्या जाचक अटीमुळे शेतकºयांसोबत त्याची पत्नी व कुटुंबाची ससेहोलपट होत आहे. योजनेला शिवाजी महाराजांचे नाव देऊन त्यांचा रयतेला त्रास देण्याचा प्रकार सद्य देशात सरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.यावेळी अशोक सोनारकर, डॉ.महेश कोपुलवार, लक्षण ढाकळे, शाहीर धम्म खडसे, विजय रोडगे, गंगाधर खेडकर यांच्यासह शेतकरी शेतकरी उपस्थित होते.चांदूररेल्वेत आतशबाजीमहाराष्ट्र राज्य किसान संघर्ष समितीच्या किसान यात्रेचे चांदूररेल्वे येथे जुना मोटर स्टँड चौकात शेतकºयांनी स्वागत केले. यावेळी शेतकºयांनी आतषबाजी केली. स्वामिनाथन आयोग लागू करा, सरसकट कर्जमाफी द्या, असे फलक हाती घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. किसान संघर्ष यात्रेचे नेतृत्त्व अशोक सोनारकर, शांताराम वाळूज करीत आहेत. यावेळी त्यांनी सरकारच्या कर्जमाफीचा खरपूस समाचार घेतला.