शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

शेतकºयांनो, तुम्हीच एकत्र व्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:12 IST

‘सरसकट कर्जमाफी’ हा शेतकºयांचा अधिकार आहे, त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या गोष्टी निवडणूक प्रचारात केल्या होत्या.

ठळक मुद्देशांताराम वाळूंज : किसान संघर्ष यात्रेचे कौंडण्यपुरात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : ‘सरसकट कर्जमाफी’ हा शेतकºयांचा अधिकार आहे, त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या गोष्टी निवडणूक प्रचारात केल्या होत्या. पण अद्यापपर्यंत असे काही झाले नाही. देशातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकार फक्त शेतकºयांना फसविण्याचे काम करीत आहे. यामुळे विखुरलेल्या शेतकºयांनो, तुम्ही एकत्र झाले तरच सरकार नरमेल, असे आवाहन किसान नेते शांताराम वाळूंज यांनी केले.संपूर्ण महाराष्ट्रात शेतकºयांच्या कर्जमाफीबाबत जनजागृती करणारी किसान सभेने काढलेली किसान संघर्ष यात्रा शनिवारी अमरावती जिल्ह्यात कौंडण्यपूर येथे दाखल झाली आणि जिल्ह्याच्यावतीने येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले.यावेळी कुºहा येथील सुमेरसिंग नाहाटे सभागृहात जाहीर सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले, ३४ हजार कोटींची कर्जमाफी घोषणा केली पण त्यात घातलेल्या जाचक अटीमुळे शेतकºयांसोबत त्याची पत्नी व कुटुंबाची ससेहोलपट होत आहे. योजनेला शिवाजी महाराजांचे नाव देऊन त्यांचा रयतेला त्रास देण्याचा प्रकार सद्य देशात सरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.यावेळी अशोक सोनारकर, डॉ.महेश कोपुलवार, लक्षण ढाकळे, शाहीर धम्म खडसे, विजय रोडगे, गंगाधर खेडकर यांच्यासह शेतकरी शेतकरी उपस्थित होते.चांदूररेल्वेत आतशबाजीमहाराष्ट्र राज्य किसान संघर्ष समितीच्या किसान यात्रेचे चांदूररेल्वे येथे जुना मोटर स्टँड चौकात शेतकºयांनी स्वागत केले. यावेळी शेतकºयांनी आतषबाजी केली. स्वामिनाथन आयोग लागू करा, सरसकट कर्जमाफी द्या, असे फलक हाती घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. किसान संघर्ष यात्रेचे नेतृत्त्व अशोक सोनारकर, शांताराम वाळूज करीत आहेत. यावेळी त्यांनी सरकारच्या कर्जमाफीचा खरपूस समाचार घेतला.