शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

अमरावती-यवतमाळ मार्गावर शेतकऱ्यांचे रस्तारोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 00:15 IST

गेल्या काही दिवसांपासून नाफेडने तूर खरेदी बंद केल्यामुळे व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडले व तुरीला भाव मिळत नसल्यामुळे सोमवारी शेकडो शेतकरी रस्त्यावर आले ...

नाफेडची खरेदी बंद : व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडलेनांदगाव खंडेश्वर : गेल्या काही दिवसांपासून नाफेडने तूर खरेदी बंद केल्यामुळे व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडले व तुरीला भाव मिळत नसल्यामुळे सोमवारी शेकडो शेतकरी रस्त्यावर आले व त्यांनी अमरावती यवतमाळ मार्गावर रास्तारोको आंदोलन केले. तुरीला ५०५० हमीभाव असताना नाफेडने गोडाऊनमध्ये तूर ठेवण्यासाठी जागा नसल्याची सबब दर्शवून खरेदी बंद केली. त्याचा विपरित परिणाम होऊन व्यापाऱ्यांनी अत्यंत कमी दरारत तूर खरेदी सुरू केली. त्यामुळे शेतकरी संतप्त होऊन रस्त्यावर उतरले व त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर अमरावती-यवतमाळ मार्गावर चक्काजाम करून वाहतूक काही काळ ठप्प केली, घोषणा दिल्या. ही बाब तहसीलदार बी.व्ही. वाहूरवाघ यांना कळताच ते घटनास्थळी पोहोचले व त्यांनी वेअर हाऊसचे अधिकारी व जिल्हा उपनिबंधक, तालुका उपनिबंधक तसेच नाफेडचे अधिकारी यांच्यासोबत दूरध्वनीवरून संपर्क साधला. अधिकाऱ्याला गोडाऊन भाड्याने घेण्यास सुचविले. सोमवारी बाजारात विक्रीस आलेल्या तुरीच्या मालाचा खरेदीचा प्रश्न निर्माण झाला होता. एकीकडे नाफेडची खरेदी बंद व दुसरीकडे व्यापाऱ्यांकडून मिळणारा कमी भाव शेतकऱ्यांना परवडणारा नसल्यामुळे हा माल पडून होता. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार सहायक निबंधक पालटकर यांनी व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी हा माल ३८०० व ४२०० रुपयांनी खरेदी करण्याची सहमती दर्शविली. यावेळी शेतकऱ्यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. (प्रतिनिधी)