शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी संरक्षित शेतीवर भर द्यावा

By admin | Updated: October 27, 2015 00:19 IST

बदलत्या हवामानात शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले असून पिकांची शाश्वती देणे कठीण झाले.

बडनेरा : बदलत्या हवामानात शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले असून पिकांची शाश्वती देणे कठीण झाले. वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण भागात मजुरांची समस्या निर्माण झाली आहे. कौटुंबिक हिस्से वाटण्या, शेतीला लागणारा खर्च व उत्पन्नाचा मेळ बसविणे कठीण होत चालल्याने शेतकऱ्यांनी संरक्षित शेतीवर भर द्यावा, असे आवाहन के.ए.धापके यांनी केले.काटेकोर शेती विकास केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व कृषी विज्ञान केंद्र (दुर्गापूर)च्या संयुक्त विद्यमाने आयोजित शनिवार-रविवारी आयोजित द्वि-दिवसीय हरितगृह तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. या शिबिराला संशोधक विजय कानडे, सुनील भंडारे, हेमंत मुजुमदार, सचिन मोरे, दुर्गापूर केंद्राचे प्रफुल्ल महल्ले, के.पी. सिंग, ओ.एल. शेखावत, शरद अवचट प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पुढे बोलताना धापके म्हणाले, नवीन तंत्रज्ञानाचा शेतीच्या लहान तुकड्यात व्यवस्थित वापर करता येतो. हरितगृह हे उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे. फुल पिके, भाजीपाला लागवड तंत्रज्ञान व परदेशी भाजीपाला लागवड याविषयी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन मान्यवरांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. कार्यक्रमाचे संचालन प्रफुल्ल महल्ले तर आभार सचिन पिंजरकर यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रतापराव जायले, विजय शिरभाते, अर्चना काकडे, संतोष देशमुख, किशोर अजबे, सचिन आखरे, सोनल बोंद्रे, दिनकर कामखेडे, लक्ष्मण भजबुजे, ज्ञानेश्वर जिराफे यांनी परिश्रम घेतले. हरितक्रांती तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिराला अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ यासह इतरही जिल्ह्यातील मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांना इतर महत्त्वपूर्ण विषयांवर सुध्दा यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. अनेक शेतकऱ्यांनी या विषयावर मार्गदर्शन केले.