शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

शेतकऱ्यांनी संरक्षित शेतीवर भर द्यावा

By admin | Updated: October 27, 2015 00:19 IST

बदलत्या हवामानात शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले असून पिकांची शाश्वती देणे कठीण झाले.

बडनेरा : बदलत्या हवामानात शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले असून पिकांची शाश्वती देणे कठीण झाले. वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण भागात मजुरांची समस्या निर्माण झाली आहे. कौटुंबिक हिस्से वाटण्या, शेतीला लागणारा खर्च व उत्पन्नाचा मेळ बसविणे कठीण होत चालल्याने शेतकऱ्यांनी संरक्षित शेतीवर भर द्यावा, असे आवाहन के.ए.धापके यांनी केले.काटेकोर शेती विकास केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व कृषी विज्ञान केंद्र (दुर्गापूर)च्या संयुक्त विद्यमाने आयोजित शनिवार-रविवारी आयोजित द्वि-दिवसीय हरितगृह तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. या शिबिराला संशोधक विजय कानडे, सुनील भंडारे, हेमंत मुजुमदार, सचिन मोरे, दुर्गापूर केंद्राचे प्रफुल्ल महल्ले, के.पी. सिंग, ओ.एल. शेखावत, शरद अवचट प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पुढे बोलताना धापके म्हणाले, नवीन तंत्रज्ञानाचा शेतीच्या लहान तुकड्यात व्यवस्थित वापर करता येतो. हरितगृह हे उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे. फुल पिके, भाजीपाला लागवड तंत्रज्ञान व परदेशी भाजीपाला लागवड याविषयी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन मान्यवरांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. कार्यक्रमाचे संचालन प्रफुल्ल महल्ले तर आभार सचिन पिंजरकर यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रतापराव जायले, विजय शिरभाते, अर्चना काकडे, संतोष देशमुख, किशोर अजबे, सचिन आखरे, सोनल बोंद्रे, दिनकर कामखेडे, लक्ष्मण भजबुजे, ज्ञानेश्वर जिराफे यांनी परिश्रम घेतले. हरितक्रांती तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिराला अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ यासह इतरही जिल्ह्यातील मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांना इतर महत्त्वपूर्ण विषयांवर सुध्दा यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. अनेक शेतकऱ्यांनी या विषयावर मार्गदर्शन केले.