शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

धामणगावात १५ दिवसांपासून शेतकऱ्याचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:13 IST

फोटो - ३१ एस राऊत धामणगाव रेल्वे : रस्ता बांधकाम कंपनीने शेताच्या बाजूला प्लांट टाकल्यामुळे संत्राबागेचे नुकसान झाले. त्याचा ...

फोटो - ३१ एस राऊत

धामणगाव रेल्वे : रस्ता बांधकाम कंपनीने शेताच्या बाजूला प्लांट टाकल्यामुळे संत्राबागेचे नुकसान झाले. त्याचा मोबदला अद्यापही न मिळाल्याने मिर्झापूर येथील एका शेतकऱ्याने तहसील कार्यालयासमोर १५ दिवसांपासून उपोषण थाटले आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंबच उपोषणाला बसले आहे.

मिर्झापूर येथे रहिवासी विमल रूपराव मांडवगणे यांचे शेत शहापूर गट क्रमांक २८/२ मध्ये आहे. त्यांच्या शेतात संत्र्याची मोठी झाडे आहेत. शेताच्या बाजूला लागून रस्ता बांधकाम कंपनीने स्टोन क्रशर, सिमेंट प्लांट, डब्ल्यूएमएम प्लांट उभारला आहे. त्यामुळे संत्राबागेचे नुकसान झाल्याचे सहा महिन्यांपासून या शेतकऱ्याने महसूल व जिल्हा प्रशासनाला अर्ज केले. महसूल प्रशासनाने स्थळनिरीक्षण केले. मात्र, वेगवेगळे जाहीरनामे काढून दिशाभूल केली. संत्राबागेच्या नुकसानामुळे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली असल्याने रूपराव मांडवगणे यांनी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणाकडे तालुका व जिल्हा प्रशासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले सबंधित शेतकऱ्यांना त्वरित न्याय मिळावा म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य मोहन सिंघवी यांनी पुढाकार घेऊन माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यामार्फत राज्य शासनापर्यंत अहवाल सादर केला. मात्र, पंधरा दिवसांपासून तोडगा निघालेला नाही. यादरम्यान उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे.