शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या तुरीला फुटले पाय!

By admin | Updated: March 11, 2016 00:30 IST

निसर्गाच्या वादळी मारातून वाचलेले शेतकऱ्यांचे पीक कसे बसे घरी येत असताना काही तरी दिलासा मिळेल,

चोरट्यांचा उच्छाद : भीतीचे वातावरणप्रशांत काळबेंडे जरुडनिसर्गाच्या वादळी मारातून वाचलेले शेतकऱ्यांचे पीक कसे बसे घरी येत असताना काही तरी दिलासा मिळेल, या आशेवर शेतकरी असताना तेच पीक घरून चोरी जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. प्राप्त माहिती नुसार, जरुड येथील अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत आपला शेती व्यवसाय करणारे योगेश गणपतराव दारोकर यांनी आपल्या २ एक्कर शेतीत पेरलेल्या तुरीचे उत्पादन अत्यंत कमी झाले त्यात झालेल्या ३ क्विंटल तुरी आपल्या घरी आणून ठेवल्या असता काही कामानिमित्त योगेश दारोकर बाहेर गावाला निघून गेले. घर बंद असल्याचे पाहून चोरट्याने डाव साधला आणि दु-चाकीवर त्या तुरी चोरून लंपास केले. परंतु चोरांच्या दुर्दैवाने तुरीचे एक पोते थोडे फाटले असल्याने त्यातील तुरी रस्त्याने सांडत जाऊन मंगरुळी रस्त्या लगत असलेल्या बाबाराव ब्राम्हाने यांच्या घरापर्यंत मार्ग सापडला. पोलिसांनी व नागरिकांनी सदर तुरीचा मुद्दे माल बंद असलेल्या ब्राम्हणे यांच्या घरातून हस्तगत परिसरात सदर तुरी कोणी चोरून नेल्या त्या बंद असलेल्या ब्राम्हणे यांच्या घरापर्यंत कशा पोहोचल्या, घराजवळ मिळालेल्या दु- चाकीच्या चाकांचे निशाण कोणाच्या गाडीचे ? चोरी करणारे किती जण होतेत ? या चचेर्ने परिसरात उधाण आले असून पोलिसांनी भादंवीच्या ४५७ व ३८० कलम अन्वये गुन्हा नोंदविला असून घर मालक बाबाराव ब्राम्हणे यांना अटक करण्यात आली आहे.