शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

शेतकऱ्यांजवळ कापूस नाही

By admin | Updated: April 19, 2015 00:24 IST

शेतकऱ्यांजवळ कापूस शिल्लक नाही. अशा परिस्थितीत कापसाचा भाव यावर्षी प्रथमच ५०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटल याप्रमाणे वधारला आहे.

अमरावती : शेतकऱ्यांजवळ कापूस शिल्लक नाही. अशा परिस्थितीत कापसाचा भाव यावर्षी प्रथमच ५०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटल याप्रमाणे वधारला आहे. शेतकऱ्यांजवळील सोयाबीनदेखील संपला आहे. यापूर्वी शेतकऱ्यांचे सोयाबीन हे २२०० ते २८०० रूपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. आता मात्र ३८०० ते ३९०० रूपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहे. शेतीचा सर्व हंगाम संपल्यानंतर व शेतकऱ्यांनी जवळचा शेतमाल विकल्यानंतर या महिन्यामध्ये सोयाबीन, तूर, हरभरा या शेतमालाच्या भावात ३०० ते ५०० रूपयांनी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचा माल संपल्याने या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना कमी व व्यापाऱ्यांनाच अधिक होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने शासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे.ही आहेत भाववाढीची कारणेरूपये १२०० ते १४०० रूपये दरात असणारी सरकी मागणी वाढल्याने २००० रूपये क्विंटलवर पोहचली आहे. त्यामुळे कापसाचे दर झपाट्याने वाढले आहे.कापूस गाठीचे भाव ३१ हजारावरून ३२ हजार ५०० रूपयावर पोहचले आहे. यामध्ये एक ते दीड हजाराची वाढ झाली आहे. सीसीआयच्या अहवालानुसार ४०० ते ५०० लाख गाठीचा अंदाज होता. मात्र तो १००० गाठीवर गेला आहे. वर्ष २०१४-१५ ची स्थितीयावर्षीच्या २०१४-१५ च्या हंगामात कपाशीला शासनाकडून ३९५० ते ४०५० रूपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर झाला. भारतीय कपास निगम (सीसीआय) कडून साधारणपणे १५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीला सुरुवात झाली व महिन्याभऱ्यापासून सीसीआय व पणन महासंघाची कापूस खरेदी बंद आहे.