शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांजवळ कापूस नाही

By admin | Updated: April 19, 2015 00:24 IST

शेतकऱ्यांजवळ कापूस शिल्लक नाही. अशा परिस्थितीत कापसाचा भाव यावर्षी प्रथमच ५०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटल याप्रमाणे वधारला आहे.

अमरावती : शेतकऱ्यांजवळ कापूस शिल्लक नाही. अशा परिस्थितीत कापसाचा भाव यावर्षी प्रथमच ५०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटल याप्रमाणे वधारला आहे. शेतकऱ्यांजवळील सोयाबीनदेखील संपला आहे. यापूर्वी शेतकऱ्यांचे सोयाबीन हे २२०० ते २८०० रूपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. आता मात्र ३८०० ते ३९०० रूपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहे. शेतीचा सर्व हंगाम संपल्यानंतर व शेतकऱ्यांनी जवळचा शेतमाल विकल्यानंतर या महिन्यामध्ये सोयाबीन, तूर, हरभरा या शेतमालाच्या भावात ३०० ते ५०० रूपयांनी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचा माल संपल्याने या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना कमी व व्यापाऱ्यांनाच अधिक होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने शासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे.ही आहेत भाववाढीची कारणेरूपये १२०० ते १४०० रूपये दरात असणारी सरकी मागणी वाढल्याने २००० रूपये क्विंटलवर पोहचली आहे. त्यामुळे कापसाचे दर झपाट्याने वाढले आहे.कापूस गाठीचे भाव ३१ हजारावरून ३२ हजार ५०० रूपयावर पोहचले आहे. यामध्ये एक ते दीड हजाराची वाढ झाली आहे. सीसीआयच्या अहवालानुसार ४०० ते ५०० लाख गाठीचा अंदाज होता. मात्र तो १००० गाठीवर गेला आहे. वर्ष २०१४-१५ ची स्थितीयावर्षीच्या २०१४-१५ च्या हंगामात कपाशीला शासनाकडून ३९५० ते ४०५० रूपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर झाला. भारतीय कपास निगम (सीसीआय) कडून साधारणपणे १५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीला सुरुवात झाली व महिन्याभऱ्यापासून सीसीआय व पणन महासंघाची कापूस खरेदी बंद आहे.