शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

शेतकऱ्यांजवळ कापूस नाही

By admin | Updated: April 19, 2015 00:24 IST

शेतकऱ्यांजवळ कापूस शिल्लक नाही. अशा परिस्थितीत कापसाचा भाव यावर्षी प्रथमच ५०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटल याप्रमाणे वधारला आहे.

अमरावती : शेतकऱ्यांजवळ कापूस शिल्लक नाही. अशा परिस्थितीत कापसाचा भाव यावर्षी प्रथमच ५०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटल याप्रमाणे वधारला आहे. शेतकऱ्यांजवळील सोयाबीनदेखील संपला आहे. यापूर्वी शेतकऱ्यांचे सोयाबीन हे २२०० ते २८०० रूपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. आता मात्र ३८०० ते ३९०० रूपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहे. शेतीचा सर्व हंगाम संपल्यानंतर व शेतकऱ्यांनी जवळचा शेतमाल विकल्यानंतर या महिन्यामध्ये सोयाबीन, तूर, हरभरा या शेतमालाच्या भावात ३०० ते ५०० रूपयांनी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचा माल संपल्याने या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना कमी व व्यापाऱ्यांनाच अधिक होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने शासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे.ही आहेत भाववाढीची कारणेरूपये १२०० ते १४०० रूपये दरात असणारी सरकी मागणी वाढल्याने २००० रूपये क्विंटलवर पोहचली आहे. त्यामुळे कापसाचे दर झपाट्याने वाढले आहे.कापूस गाठीचे भाव ३१ हजारावरून ३२ हजार ५०० रूपयावर पोहचले आहे. यामध्ये एक ते दीड हजाराची वाढ झाली आहे. सीसीआयच्या अहवालानुसार ४०० ते ५०० लाख गाठीचा अंदाज होता. मात्र तो १००० गाठीवर गेला आहे. वर्ष २०१४-१५ ची स्थितीयावर्षीच्या २०१४-१५ च्या हंगामात कपाशीला शासनाकडून ३९५० ते ४०५० रूपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर झाला. भारतीय कपास निगम (सीसीआय) कडून साधारणपणे १५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीला सुरुवात झाली व महिन्याभऱ्यापासून सीसीआय व पणन महासंघाची कापूस खरेदी बंद आहे.