शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:13 IST

सर्वेक्षण यादीतून नावे गहाळ, काजना, राजना येथील शेतकऱ्यांनी मांडली व्यथा नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील राजना, काजना गावच्या परिसरात ...

सर्वेक्षण यादीतून नावे गहाळ, काजना, राजना येथील शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील राजना, काजना गावच्या परिसरात २२

जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनी पिकांसह खरडून गेल्या होत्या. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. सर्वेक्षण यादीतून बरीच नावे सुटल्याने शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिले असल्याची तक्रार राजना, काजना गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या नाल्यालगतच्या शेतजमिनी खरडून शेतात पाणी साचले होते. पेरणी केलेले सोयाबीन, कापूस, तूर ही पिके ही उद्ध्वस्त झाली होती. येथील बऱ्याच शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईच्या सर्वेक्षणाच्या यादीमध्ये नावाचा समावेश नाही. या बाबीची चौकशी करून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना विलास बोरकर व सचिन रिठे यांच्यासमवेत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिले.

निर्मला बोरकर,विलास बोरकर, दीपक बोरकर, तुषार बोरकर, किरण बोरकर, विनय बोरकर, दिलीप बोरकर, अमोल सरोदे, तुळशीराम सरोदे, श्रीराम सरोदे, मधुकर मोळागे, महादेवराव बोरकर, संतोष पाटेकर, वेणूताई बोरकर, अनंता बोरकर, कांताबाई बोरकर, रंगराव काललकर, अमोल बोरकर, अनुसया काललकर, ओंकार निंघोट, आशिष बोरकर, गोवर्धन बोरकर, गजानन घरडे, राजू बोरकर,हरेश बोरकर, तुकाराम हंबर्डे, उषाताई बोरकर, पांडुरंग पाटेकर, सारिकला बोरकर, अनुज बोरकर, पूजा बोरकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.