शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मिळाला हक्काचा निवारा !

By admin | Updated: August 8, 2015 00:26 IST

तीन महिन्यांपूर्वी नापिकीला कंटाळून खानापूर येथील शेतकरी शिवहरी ढोक या शेतकऱ्याने बँकेच्या तगाद्याला कंटाळून शेतातच जीवनयात्रा संपविली.

दिलासा : राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत क्रांतिदिनी गृहप्रवेशवरुड : तीन महिन्यांपूर्वी नापिकीला कंटाळून खानापूर येथील शेतकरी शिवहरी ढोक या शेतकऱ्याने बँकेच्या तगाद्याला कंटाळून शेतातच जीवनयात्रा संपविली. परंतु कुटुंबातील कर्ता माणूस निघून गेलल्यावर तीन मुलीसह पत्नीचा संसार उघड्यावर आला होता. दोन वेळची पोटची खळगी भरण्यासाठी अन्न व डोक्यावर साधे छप्पर ही नव्हते. पतीच्या निधनानंजर ढोक परिवार बेघर झाला होता. आत्महत्याग्रस्त कुटुंबाची दखल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा.राजू शेट्टी यांनी घेऊन रमाबाईला हक्काचे घर उभारुन दिले. तसेच मुलींचा शिक्षणाचा भार उचलला. यामुळे क्रांतीदिनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेद्वारे ढोक परिवाराला घर हस्तांतरित करणार आहे.खानापूर येथील शिवहरी ढोक या शेतकऱ्याकडे पावणेतीन एकर कोरडवाहू जमीन होती. कपाशी, तूर पेरली. मात्र निसर्गाच्या अवकृपेने संपुर्ण पीक बुडाले. डोक्यावर कर्जाचा बोझा वाढला. परिवारातील तीन मुलींचे शिक्षण कसे करावे? कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, हा प्रश्न निर्माण झाला. यातच घरबांधणीकरिता एका कंपनीचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीकरिता सततचा तगादा सुरु झाल्याने ते निराशेच्या गर्तेत आले होते. अखेर शेतात विष प्राशन करून ५ एप्रिलला त्यांनी जीवनयात्रा संपविली. परंतु कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने डिंपल, श्वेता संवदा या तीन मुलीसह पत्नी रमाबाई व्यथित झाली होती. ग्रामस्थांनी मदत करुन दुसऱ्याच ेघरात आश्रय दिला. शेतकरी आत्महत्या ग्रस्त ढोक परिवारावर दु:खाचे सावट होते. सरकारने काही प्रमाणात धान्य देऊन बोळवण केल्यागत प्रकार घडला होता. लोकप्रतिनीधींनी अल्पशी मदत केली होती. परंतु निवारा नसल्याने या परिराची कुचंबणा होती. एक महिण्यापूर्वी खा.राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि रविकांत तुपकर वरुडला आले असता ढोक परिवाराची व्यथा ऐकून नि:शब्द झाले होते. थेट खानापूर गाठून ढोक परिवाराची डोळे पाणावणारी दु:खद कहाणी ऐकली तेव्हा तिन्ही तरुण मुलींनी केवळ आम्हाला स्नानगृह आणि शौचालय बांधून द्या अशी विनवणी केली. तेव्हा खा. शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या वर्गणी आणि श्रमदानातून सर्वसोयीचा निवारा उभारुन रमाबाई आणि तीन मुलींना कायमचा निवारा बांधून दिले. (तालुका प्रतिनिधी)