शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

शेतकरी एकता पॅनेलचा मेळावा

By admin | Updated: September 11, 2015 00:36 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शेतकरी एकता पॅनेलचा निर्धार मेळावा स्थानिक शुभम् मंगलम कार्यालय दसरा मैदान बडनेरा रोड येथे गुरुवारी संपन्न झाला.

एक रुपयात जेवण : शेतमाल सुरक्षा गृहनिर्मितीचा संकल्पअमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शेतकरी एकता पॅनेलचा निर्धार मेळावा स्थानिक शुभम् मंगलम कार्यालय दसरा मैदान बडनेरा रोड येथे गुरुवारी संपन्न झाला. पॅनेलचे निमंत्रक आ. रवी राणा, माजी खासदार अनंत गुढे, भाजप शहर अध्यक्ष तुषार भारतीय, सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन बोंडे, प्रहार जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, नितीन हटवार, नरेंद्र निर्मळ, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अनिल ठाकरे, निंबाळकर, सुनील राणा, श्रीकांत राठी आदी मंचावर उपस्थित होते. संचालन युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाणे यांनी केले. प्रास्ताविक संजय इंगोले यांनी केले. तुषार भारतीय यांनी बाजार समितीतील भ्रष्टाचार दूर करून स्वच्छ प्रशासनासाठी हे पॅनेल कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन बोंडे यांनी संपूर्ण सरपंच संघटना या पॅनेलच्या पाठिशी उभे असल्याचे सांगितले. अनंत गुढे यांनी बाजार समितीत झालेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा मानस व्यक्त केला. आ. राणा यांनी सर्वप्रथम बाजार समितीची दुरवस्था व दुर्दशा दूर करण्यासाठी पॅनेलसोबत असल्याचे सांगितले. घराणेशाहीच्या विरोधात आपण असून त्यामुळे सुनील राणा यांची उमेदवारी मागे घेतल्याचे सांगितले. जर उमेदवारांनी निवडून आल्यानंतर बाजार समितीच्या विकासाविरुद्ध किंवा शेतकरी हिताविरूद्ध कृती केली तर अशा सदस्यांना तत्काळ बरखास्त करू, यासाठी सर्व उमेदवारांचे राजीनामे आधीच घेतल्याचे सांगितले. केंद्र सरकार, राज्य सरकार, मुख्यमंत्री यांचे माध्यमातून भरीव निधी आणून बडनेरा उपबाजार समिती, गुरे बाजार, भातकुली उपबाजार समितीची निर्मिती व अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचा सर्वांगिण विकास करण्याचे वचन दिले. कार्यक्रमाची सुरूवात काळ्या मातीची पूजा करून महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व वयोवृद्ध शेतकऱ्यांचा सत्काराने झाली. आभार प्रदर्शन श्रीकांत राठी यांनी केले. कार्यक्रमात नितीन हटवार, नरेंद्र निर्मळ, अजिज पटेल, पं. स. सभापती संगीता चुनकीकर, ललीत समदुरकर, मधुकर जाधव, विनोद जायलवाल, विनोद गुहे, संजय चुनकिकर, सुनील निचत, विजय पोकळे, ज्योती सैरीसे, उमेदवार मनोज अर्मळ, संजय इंगोले, प्रताप भुयार, संजय गोमे, अरविंद मेहरे, मधुकर रोडगे, शंकर लेंडे, साधना पाथरे, रेखा बारबुद्धे, संतोष महात्मे, नीलेश मानकर, रामदास रहाटे, मनोज लोखंडे, मिलिंद तायडे यांच्यासह राजू रोडगे, राजू हरणे, बाळू जवंजाळ, विजय पोकळे, जगदीश अंबाडकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)