शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

शेतकर्‍यांच्या समूह शेतीचा उपक्रम यंदाही

By admin | Updated: May 29, 2014 01:36 IST

बाजारपेठेमधील स्पर्धात्मक वातावरणांचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर शेतकर्‍यांचे संघटन करुन व आदर्शवत शेती पद्धतीचा वापर

अमरावती : बाजारपेठेमधील स्पर्धात्मक वातावरणांचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर शेतकर्‍यांचे संघटन करुन व आदर्शवत शेती पद्धतीचा वापर करुन उत्पादन व विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्या अनुषंगाने शेती आधारित व शेती संलग्न उद्योगांना चालना देण्यासाठी शेतकर्‍यांच्या समूह, गट शेतीचा उपक्रम कृषी विभागाद्वारा यंदा राबविण्यात येणार आहे.

शेतकर्‍यांची कमी होत असलेली शेती जमीन धारणा, शेतीसाठी भांडवल पुरवठय़ास येत असलेल्या र्मयादा, तांत्रिक कारणास असलेला अपुरा वाव, तसेच जमिनीची कमी होत जात असलेली उत्पादकता व सद्यस्थितीमध्ये कृषी विस्तारास असणार्‍या र्मयादा आदी सर्व अनुषंगिक बाबीचा विचार करुन गट शेतीस चालना देण्याचा शासनाचा हा उपक्रम आहे. शेतकर्‍यांच्या समूह व गट शेतीस चालना देण्यासाठी राज्य शासनाची १00 टक्के पुरस्कृत योजना आहे. शेतकर्‍यांचे समूह तयार करुन समूह शेतीद्वारे ही योजना राबविण्यात येत आहे. सन २0१४-१५ चा आर्थिक वर्षात राज्यामधील ३३ जिल्हय़ात राबविण्यात येत असून याकरिता ५0 लक्ष रुपये शासनाने मंजुर केले आहे.

सन २0१४-१५ शेतकर्‍यांच्या समूह, गट शेतीस चालना देणार्‍या या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संचालक (आत्मा) यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. शेतकरी समुहाला लागणारे प्रशिक्षण, कौशल्य वृध्दी, श्ेातकरी अभ्यास दौरा, प्र-क्षेत्र भेटी, शास्त्रज्ञ मार्गदर्शन, शेतमाल उत्पादन व शेती आधारीत उद्योगांना चालना देणे व त्याचा दर्जा वाढविणे आणि या व्दारेच उत्पादनास अधिकाधिक भाव मिळावा हा समूह गट शेतीस प्रोत्साहन देण्यामागच्या योजनेचे उद्देश आहे. (प्रतिनिधी)