शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी किसान आझादी आंदोलन

By admin | Updated: August 10, 2016 00:05 IST

सध्या राज्य व केंद्र शासनस्तरावर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न गाजत आहेत. मात्र या ज्वलंत मुद्याकडे शासनाचे लक्ष नाही.

अमरावती : सध्या राज्य व केंद्र शासनस्तरावर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न गाजत आहेत. मात्र या ज्वलंत मुद्याकडे शासनाचे लक्ष नाही. त्यामुळे ९ आॅगस्ट या क्रांतिदिनी किसान आझादी आंदोलनाने मराठा सेवा संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करून शासनाचे लक्ष वेधलेशेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मुक्ती देण्यात आले, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित व वेतन आयोगाच्या धर्तीवर हमीे भाव देण्यात यावा, गाव तीथे गोदाम निर्माण करण्यात यावे, खते, बियाणे कीटनाशके या कंपन्याकडे शेतकऱ्यांची लुबाडणूक केल्याने सर्व शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यात यावे, गोधन पाळण्यासठी शासनाने गोधन भत्ता द्यावा, शेतकऱ्यांना शेतीपूरक जोडधंदा करण्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी किसान आझादी आंदोलनाने लक्ष वेधले. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मोहिते, रवींद्र मोहोड, संजय ढोरे, दयाराम जारे, सोपान साबळे, हरिभाऊ लुंगे, सुरेंद्र गावंडे, राजेंद्र ठाकरे व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)