शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कुटुंबाला जगताप यांचा धीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 00:11 IST

वादळी पावसादरम्यान वीज कोसळून एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना नजीकच्या निंबोली भोगे येथे घडली़ ...

आर्थिक मदतीची आस : वीज कोसळून झाला मृत्यू धामणगाव रेल्वे : वादळी पावसादरम्यान वीज कोसळून एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना नजीकच्या निंबोली भोगे येथे घडली़ दरम्यान आ़वीरेंद्र जगताप यांनी मृत शेतकरी कुटुंंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. शासकीय मदत तातडीने मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तीन दिवसांपूर्वी तालुक्यात वादळी पाऊस आणि विजेने एका ६५ वर्षीय शेतमजुराचा बळी घेतला़ श्रीराम जाधव असे मृताचे नाव असून धामणगाव येथून बाजार करून निंबोली भोगे गावाकडे परतत असताना वीज कोसळून त्यांचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व विवाहित मुली आहेत़ दररोज मजुरी करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या या कुटुंबाच्या प्रमुखाचा मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर आघात झाला. शुक्रवारी आ. वीरेंन्द्र जगताप यांनी जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला़ यावेळी जि.प.अध्यक्ष सतीश उईके, सरपंच पवार, गजानन पांडे, आशिष पवार, समीर कडू आदी उपस्थित होते़ तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आ. वीरेंद्र जगताप यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)