शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2017 01:13 IST

अप्पर वर्धाअंतर्गत असलेला तालुक्यातील मुख्य कालवा मलातपूर गावानजीक मध्यरात्री फुटल्याने

१० हेक्टर क्षेत्रात पाणी : गहू, हरभरा पीक पाण्याखाली धामणगाव रेल्वे : अप्पर वर्धाअंतर्गत असलेला तालुक्यातील मुख्य कालवा मलातपूर गावानजीक मध्यरात्री फुटल्याने १० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे़ अप्पर वर्धा प्रकल्पाचे रब्बी पीकासाठी मागील दोन दिवसांपासून पाणी सोडण्यात आले़ हे पाणी काल मध्यरात्री मुख्यकालव्या द्वारे तालुक्यात पोहचले मोर्शीपासून वाहत आलेला कचरा मलातपूर या भागातील पाईप मध्ये आला दरम्यान हा मुख्य कालवा प्रथम ओव्हर फ्लो झाला पाण्याची गती अधिक असल्याने हा कालवा फुटला. त्यामुळे सुधाकर कुऱ्हाडकर, नरेश शर्मा, रमेश इंगोले, जुगलकिशोर लक्ष्मीनारायण शर्मा, मनोज ढोबळे, अजय शर्मा, रमेश कार्लेकर, संजय शर्मा या शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी, तूर, हरभरा, गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ या विभागाचे प्रभारी उपविभागीय अभियंता सु़ना़ पंड हे रविवारी सकाळी घटनास्थळी पोहोचून या भागातील झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली़ तर मंडळ अधिकारी प्रकाश बमनोटे, तलाठी डी़ ड्ब्ल्यू गुल्हाने यांनी पंचनामा करायला सुरूवात केली आहे़ (तालुका प्रतिनिधी)