शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बहुजन मुक्ती पार्टीने काढली ईव्हीएमची अंत्ययात्रा

By admin | Updated: January 22, 2015 00:05 IST

बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने देशभऱ्यातील जिल्हा व तालुकास्तरावर लोकशाही मजबुतीकरिता व निवडणुकीतील विश्वास कायम ठेवण्यासाठी ईव्हीएम मशीनची शहरात मंगळवारी अंत्ययात्रा काढून जनजागृती करण्यात आली.

 अमरावती :बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने देशभऱ्यातील जिल्हा व तालुकास्तरावर लोकशाही मजबुतीकरिता व निवडणुकीतील विश्वास कायम ठेवण्यासाठी ईव्हीएम मशीनची शहरात मंगळवारी अंत्ययात्रा काढून जनजागृती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करुन मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये पेपर ट्रेलरचा उपयोग केला असताना तो व्यवस्थित ओळखू येत नाही, अशातच सुलभरीत्या मशीनमधून बाहेर पडत नाही. त्यामुळे पेपर ट्रेलर लावणे आवश्यक आहे. या निर्णयानंतरही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन झाल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीने केला. बाहेर कागद पडताना मतदान यंत्राच्या उपयोगातून मतदाराने मत कोणत्या पक्षाला दिले याचा थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे निवडणुकीत पारदर्शकता राहिली नाही. या प्रकारात इव्हीएमचा दुरुपयोग केला जात असल्याने लोकशाहीचा घात होत असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीने केला आहे. निवडणूक प्रक्रियेतील विश्वासार्हता कमी होत चालल्याने लोकशाही वाचविण्यासाठी आणि निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, यासाठी ही अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी सुनील डोंगरदिवे, रवींद्र राणे, रंजना चव्हाण, ललिता तायवाडे, अंकुश राऊत, उज्ज्वला चव्हाण, गजानन गीते, रणजित बसवनाथे, संतोष बनसोड, गौरव गेडाम, रंजना पाटील, अर्चना गोसावी, बसवनाथे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)