शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

बहुजन मुक्ती पार्टीने काढली ईव्हीएमची अंत्ययात्रा

By admin | Updated: January 22, 2015 00:05 IST

बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने देशभऱ्यातील जिल्हा व तालुकास्तरावर लोकशाही मजबुतीकरिता व निवडणुकीतील विश्वास कायम ठेवण्यासाठी ईव्हीएम मशीनची शहरात मंगळवारी अंत्ययात्रा काढून जनजागृती करण्यात आली.

 अमरावती :बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने देशभऱ्यातील जिल्हा व तालुकास्तरावर लोकशाही मजबुतीकरिता व निवडणुकीतील विश्वास कायम ठेवण्यासाठी ईव्हीएम मशीनची शहरात मंगळवारी अंत्ययात्रा काढून जनजागृती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करुन मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये पेपर ट्रेलरचा उपयोग केला असताना तो व्यवस्थित ओळखू येत नाही, अशातच सुलभरीत्या मशीनमधून बाहेर पडत नाही. त्यामुळे पेपर ट्रेलर लावणे आवश्यक आहे. या निर्णयानंतरही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन झाल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीने केला. बाहेर कागद पडताना मतदान यंत्राच्या उपयोगातून मतदाराने मत कोणत्या पक्षाला दिले याचा थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे निवडणुकीत पारदर्शकता राहिली नाही. या प्रकारात इव्हीएमचा दुरुपयोग केला जात असल्याने लोकशाहीचा घात होत असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीने केला आहे. निवडणूक प्रक्रियेतील विश्वासार्हता कमी होत चालल्याने लोकशाही वाचविण्यासाठी आणि निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, यासाठी ही अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी सुनील डोंगरदिवे, रवींद्र राणे, रंजना चव्हाण, ललिता तायवाडे, अंकुश राऊत, उज्ज्वला चव्हाण, गजानन गीते, रणजित बसवनाथे, संतोष बनसोड, गौरव गेडाम, रंजना पाटील, अर्चना गोसावी, बसवनाथे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)