शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

अपेक्षा १०० कोटींची, मिळणार अत्यल्प

By admin | Updated: March 20, 2015 00:22 IST

शासनाकडे सातत्त्याने निधीसाठी पाठपुरावा करुन निधी मंजूर करुन घेतला. राज्यात १५ वर्षांच्या तपानंतर भाजप, सेना युतीचे शासन आल्यानंतर विदर्भावर अन्याय होणार नाही,

अमरावती : शासनाकडे सातत्त्याने निधीसाठी पाठपुरावा करुन निधी मंजूर करुन घेतला. राज्यात १५ वर्षांच्या तपानंतर भाजप, सेना युतीचे शासन आल्यानंतर विदर्भावर अन्याय होणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, युती शासनाच्या पहिल्या अर्थसंकल्पात विदर्भाच्या वाट्याला फार काही मिळाले नाही, अशी सर्वसामान्यांची ओरड आहे. रखडलेले प्रकल्प किंवा खुंटलेल्या विकास कामांना भरभरुन निधी मिळेल, ही आशा आमदारांना होती. परंतु तसे काही झाले नाही. बेलोरा विमानतळाच्या विकासात निधीची अडसर दूर होईल, असे बजेट पुर्वी दिसून येत होते. मात्र बेलोरा विमानतळाचे सौदर्यीकरण, विस्तारीकरणासाठी फार काही निधी मिळाला नाही. ज्या काही निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्या निधीतून यवतमाळ वळण मार्गाचे काम पूर्ण होईल, असे चित्र आहे. विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार, नवीन टर्मिनल, पायाभूत सुविधा, सौदयीकरण आदी विकास कामांना निधीअभावी ब्रेक लागला आहे. बेलोरा विमानतळाच्या सर्वांगिण विकासासाठी सुमारे ३०० कोटींचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने शासनाकडे सादर केला आहे. चार महिन्यापुर्वीच विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बेलोरा विमानतळाची पाहणी करुन आवश्यक सुविधांचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. अर्थसंकल्पात किमान बेलोरा विमानतळाचा विस्तार, सौंदर्यीकरणासाठी १०० कोटींची तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. परंतु या अपेक्षेवर पाणी फेरल्या गेले आहे. विमानतळाच्या विकासकामांसाठी लागणाऱ्या निधीसाठी पुढील वर्षांपर्यत प्रतीक्षा करावी लागणार, हे वास्तव आहे. (प्रतिनिधी)