शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

विमा कंपन्यांचे जाचक निकष

By admin | Updated: March 13, 2015 00:23 IST

महसूल मंडळस्तरावर हवामान घटकाच्या नोंदी घेण्याकरिता नोंदणीकृत त्रयस्त संस्थेमार्फत स्वयंचलीत संदर्भ हवामान केंद्र उभारणी करणेबाबत विमा कंपनी कारवाई करेल,...

अमरावती : महसूल मंडळस्तरावर हवामान घटकाच्या नोंदी घेण्याकरिता नोंदणीकृत त्रयस्त संस्थेमार्फत स्वयंचलीत संदर्भ हवामान केंद्र उभारणी करणेबाबत विमा कंपनी कारवाई करेल, असे सांगण्यात आले.अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन पिकाकरिता १९,००० विमा संरक्षित रक्कम ७.७० टक्केवारी व १४६३ रूपये प्रतिहेक्टर वास्तवदर्शी विमा हप्ता हे सूत्र कृषी विभागाने सांगितले. कापसाकरिता २२ हजार रूपये विमा संरक्षित रक्कम ११.२७ टक्केवारी व २४६४ रूपये प्रतिहेक्टर वास्तवदर्शी हप्ता असे सूत्र होते. यामधील ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांची, २५ टक्के राज्य सरकार व २५ टक्के केंद्र शासनाने भरणा केला. विमा संरक्षित कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत या विमा कंपनीकडून भरपाई मिळणार होती. प्रत्यक्षात विम्याच्या हिस्स्याईतपतही भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. विमा कंपनीच्या जाचक निकषामुळे अवेळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना त्या प्रमाणात मदत मिळू शकली नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्याचे हित जपले, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.उडदाला विमाहप्त्याएवढी भरपाई नाहीजिल्ह्यातील ११ शेतकऱ्यांनी ११.६६ हेक्टर क्षेत्राकरिता १७ हजार ९३० रूपये हप्ता भरून १ लाख ६३ हजार २४० रूपयांचे पीक विमा संरक्षण केले. प्रत्यक्षात नुकसान भरपाई मात्र १३,२१६ रूपये मिळाली. यामुळे ही शेतकऱ्यांची निव्वळ थट्टा केल्याची चर्चा सुरू आहे.