शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दर्यापुरातील तीन शेतकºयांचे कर्ज माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:21 IST

फडणवीस सरकारने शेतकºयांसाठी विविध योजना जाहीर केल्या. यामध्ये छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजनेचादेखील समावेश आहे.

ठळक मुद्देवास्तव : कर्ज जसेच्या तसे, दिशाभूल केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : फडणवीस सरकारने शेतकºयांसाठी विविध योजना जाहीर केल्या. यामध्ये छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजनेचादेखील समावेश आहे. शेकडो शेतकºयांनी या योजनेत कर्जमाफीचे अर्ज भरले. मात्र, तालुक्यातील केवळ तीन शेतकºयांची कर्जमाफी झाली असल्याची माहिती आहे.दर्यापूर तालुक्यातील बाजीराव पायरूजी तायडे (रा. खुर्माबाद) यांच्यावर सेवा सहकारी सोसायटीचे ३४ हजार ९७० रुपये, प्रल्हाद व्यंकोजी   गावंडे (रा. जैनपूर) यांच्यावर ५६ हजार ५६५ रुपये कर्ज व वकिला बबन गावंडे (रा. लोतवाडा) यांच्यावर ६५ हजार ४९१ रुपये कर्ज होते. या तीन शेतकºयांना अमरावती येथे झालेल्या एका कार्यक्रमात कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र, खात्यावर कर्ज कायम असल्याचे या तिन्ही शेतकºयांचे म्हणणे आहे. यामुळे कर्जमाफी खरोखर झाली की नाही, असा सवाल या शेतकºयांनी केला आहे.शेतकºयांना कर्जमाफीसाठी मोठा त्रास सहन करावा लागला होता. आॅनलाइन अर्ज सादर करताना अडचणींचा सामना करावा लागला होता. तरीदेखील कर्जमाफीचे अर्ज सादर केले. आता केवळ तीन जणांची कर्जमाफी झाल्याने शेतकºयांमध्ये निराशेचे वातावरण आहे.भाजप सरकारने दिवाळीपूर्वी शेतकºयांचे कर्ज माफ करण्याच्या मोठ्या घोषणा दिल्या होत्या. मात्र, कर्जमाफीचे प्रमाणपत्रही कागदावर राहिले. शासनाकडून शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी बँकेकडे कोणतेही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे शेतकºयांची दिवाळी अंधारात गेली आहे.- सुधाकर भारसाकळेजिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस