शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

दर्यापुरातील तीन शेतकºयांचे कर्ज माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:21 IST

फडणवीस सरकारने शेतकºयांसाठी विविध योजना जाहीर केल्या. यामध्ये छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजनेचादेखील समावेश आहे.

ठळक मुद्देवास्तव : कर्ज जसेच्या तसे, दिशाभूल केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : फडणवीस सरकारने शेतकºयांसाठी विविध योजना जाहीर केल्या. यामध्ये छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजनेचादेखील समावेश आहे. शेकडो शेतकºयांनी या योजनेत कर्जमाफीचे अर्ज भरले. मात्र, तालुक्यातील केवळ तीन शेतकºयांची कर्जमाफी झाली असल्याची माहिती आहे.दर्यापूर तालुक्यातील बाजीराव पायरूजी तायडे (रा. खुर्माबाद) यांच्यावर सेवा सहकारी सोसायटीचे ३४ हजार ९७० रुपये, प्रल्हाद व्यंकोजी   गावंडे (रा. जैनपूर) यांच्यावर ५६ हजार ५६५ रुपये कर्ज व वकिला बबन गावंडे (रा. लोतवाडा) यांच्यावर ६५ हजार ४९१ रुपये कर्ज होते. या तीन शेतकºयांना अमरावती येथे झालेल्या एका कार्यक्रमात कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र, खात्यावर कर्ज कायम असल्याचे या तिन्ही शेतकºयांचे म्हणणे आहे. यामुळे कर्जमाफी खरोखर झाली की नाही, असा सवाल या शेतकºयांनी केला आहे.शेतकºयांना कर्जमाफीसाठी मोठा त्रास सहन करावा लागला होता. आॅनलाइन अर्ज सादर करताना अडचणींचा सामना करावा लागला होता. तरीदेखील कर्जमाफीचे अर्ज सादर केले. आता केवळ तीन जणांची कर्जमाफी झाल्याने शेतकºयांमध्ये निराशेचे वातावरण आहे.भाजप सरकारने दिवाळीपूर्वी शेतकºयांचे कर्ज माफ करण्याच्या मोठ्या घोषणा दिल्या होत्या. मात्र, कर्जमाफीचे प्रमाणपत्रही कागदावर राहिले. शासनाकडून शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी बँकेकडे कोणतेही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे शेतकºयांची दिवाळी अंधारात गेली आहे.- सुधाकर भारसाकळेजिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस