शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

नैतिकमूल्ये जपणे गरजेचे

By admin | Updated: February 14, 2016 00:26 IST

समाजामध्ये बाल गुन्हेगारीचे वाढते प्रमाण व मुख्यता निर्भया घटनेप्रमाणे बाल गुन्हेगारांचे कृत्य याचे उच्चाटन व्हावे तथा बाल गुन्हेगारांना ...

एस. एस. दास : विधी महाविद्यालयात मार्गदर्शन सत्र अमरावती : समाजामध्ये बाल गुन्हेगारीचे वाढते प्रमाण व मुख्यता निर्भया घटनेप्रमाणे बाल गुन्हेगारांचे कृत्य याचे उच्चाटन व्हावे तथा बाल गुन्हेगारांना बाल न्याय मंडळासमोर मिळणारे सहकार्य हे नवीन पिढीच्या कायद्याच्या विद्यार्थ्यांना वकील झाल्यानंतर त्या प्रती सेवा करण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. दास यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता ‘वकिलांची बाल न्याय मंडळासमोर नैतिक जबाबदारी व विधी विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता व योगदानाची आवश्यकता’ या विषयावर शनिवारी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. दास, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एस. एस. ओझा, न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी तथा बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा जे. पी. शिराळे तथा जी. वी. जांगळे-देशपांडे यांनी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना बाल अधिनियम तथा निर्भया घटनेनंतर बाल अधिनियमामध्ये जे आमुलाग्र बदल झाले त्या महत्वाच्या बदलांचा व कायद्याचे महत्व यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ श्रेणी तथा विधी प्राधिकरणाचे सचिव एस. एस. ओझा व न्या. जे. पी. शिराळे व प्राचार्य प्रणय मालवीय मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता पाचडे तर आभार प्रदर्शन निकिता सेवक यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रकाश दाभाडे दिला. (प्रतिनिधी)