शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

भाऊसाहेबांच्या गावी कृषी कंपनी स्थापन व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2017 00:11 IST

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेद्वारे (आत्मा) जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कंपनी स्थापित केल्या जात आहे. ही चांगली बाब आहे.

वीरेंद्र जगताप : खरीप पूर्व आढावा बैठकीत ‘आत्मा’ला सूचनाअमरावती : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेद्वारे (आत्मा) जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कंपनी स्थापित केल्या जात आहे. ही चांगली बाब आहे. मात्र, देशाचे पहिले कृषीमंत्री असलेले डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या पापळ या जन्मगावी अशा प्रकारची कंपनी स्थापन्याविषयी प्रयत्न व्हावेत, अशी सूचना आ. वीरेंद्र जगताप यांनी खरीपपूर्व आढावा बैठकित केली. ‘आत्मा’ यंत्रणेचे अधिकारी कधीही लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाहीत. याविषयी आ. जगताप यांनी प्रकल्प संचालक मिसाळ यांना खडेबोल सुनावले. या यंत्रणेमध्ये समन्वय व अपुऱ्या मनुष्यबळाअभावी ‘आत्मा’ हरविला असल्याची टिका त्यांनी केली. ‘आत्मा’मध्ये तालुका तंत्रज्ञान अधिकाऱ्यांची कंत्राटी स्वरुपातील पदे रिक्त आहेत. ते जिल्हास्तरावर भरण्याचे अधिकार असल्याने तातडीने भरण्यात यावे, अशी सूचना आ. जगताप यांनी केली.या यंत्रणेद्वारे कृषी मित्रांची बैठक होत नाही. किंबहुना या जागाच रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे स्थानिक ग्रामपंचायतीच्या मार्फत भरण्यात याव्यात, अशा सूचना केल्या. या यंत्रणेचे प्र्रकल्प संचालक नेहमीच अनुपस्थितीत असतात. त्यामुळे त्यांचा समन्वय नाही. नियोजन नसल्यामुळेच आत्मा यंत्रणेचे प्राण हरविला असल्याची बोचरी टीका आ. जगताप यांनी केली. यावर आत्माची रिक्त पदे तातडीने भरावी व संबंधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना कृषी संबंधी योजनाबाबत विचारात घ्यावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिलेत.