शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

अंजनसिंगी येथील सरकारी क्वार्टरवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:12 IST

२५ ते ३० वर्षांपूर्वी जेव्हा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मिळाले, त्यानंतर नवीन ठिकाणी बांधकाम झाले. अन्य ठिकाणी प्राथमिक आरोग्य ...

२५ ते ३० वर्षांपूर्वी जेव्हा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मिळाले, त्यानंतर नवीन ठिकाणी बांधकाम झाले. अन्य ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. सदर क्वार्टरमध्ये याच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी राहत होते. मात्र, दहा वर्षांपासून क्वार्टर बंद असल्यामुळे गावात राहावयास आलेल्या बाहेरील व्यक्तीला या भागातील एका राजकीय पदाधिकाऱ्याने व ग्रामपंचायत सदस्यांनी संगनमत करून ते सरकारी क्वार्टर राहावयास दिले. पाच वर्षांपासून तेथे अनधिकृतपणे कब्जा करून ती व्यक्ती राहत आहे तसेच कृषी विभागाच्यावतीने पुन्हा दोन क्वार्टर येथे बांधण्यात आले होते, त्यावरसुद्धा बाहेर ठिकाणावरून राहावयास आलेल्या दोन कुटुंबांनी अतिक्रमण करून ताब्यात घेतले. कृषी विभाग आणि जिल्हा परिषद यांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई करून ती मालमत्ता ग्रामपंचायतच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.