शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्या

By admin | Updated: June 15, 2015 00:20 IST

राज्यातील १८ जानेवारी २००० पर्यंतच्या नोंदणीकृत ४,२१२ पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना विनाअट शासकीय सेवेत थेट नियुक्ती ...

मागणी : पदवीधर कर्मचाऱ्यांना शेवटची संधी द्यावीअमरावती : राज्यातील १८ जानेवारी २००० पर्यंतच्या नोंदणीकृत ४,२१२ पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना विनाअट शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील अंशकालीन कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद विश्रामगृहासमोर आंदोलन छेडले. यावेळी सुरेखा ठाकरे, गीता खोपडे, ज्योती वानखडे, नरेंद्र करबरेकर, रमेश माकोडे, प्रमोद बोबडे, दिलीप कोचलवार, प्रमोद टाले, मोहन काटोले, जयंत नांदूरकर, सुखदेव कांबळे, वंदना बुराने, विनोद पारखंडे, अजय इंगोले, गजेंद्र सहारे, राजकुमार दहातोंडे, मीना शिरभाते, जगदीश काळे, संजय तायडे, दिलीप लाकडे, संतोष तळणे, सुदाम तराळकर, किशोर बोबडे आदी उपस्थित होते. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या वयाची ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु त्यांचे वय २० आॅक्टोबर २००९ पासूनच्या शासन निर्णयाच्या तारखेपासून ग्राह्य धरण्यात यावे. पाच वर्षांपासून नोकरभरती बंद असल्याने या कर्मचाऱ्यांचे वय वाढले आहे. यासाठी शासनच जबाबदार असल्याने येणाऱ्या नोकरभरतीमध्ये पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शेवटची संधी देण्यात यावी, पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची जिल्हानिहाय ४२१२ ज्येष्ठता यादीनुसार नियुक्ती करण्यात यावी, उर्वरित पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना (परीक्षा प्रक्रिया वगळून) दुसऱ्या टप्प्यात थेट शासनसेवेत सामावून घेण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून अविरतपणे सेवा देत असताना नियुक्ती मिळत नसल्याने कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)