शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, S-400 ने रॉकेट पाडले, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
3
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
4
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
5
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
6
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
7
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
8
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
9
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
10
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
11
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
12
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
13
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
14
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
15
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
16
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
17
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
18
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
19
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
20
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

‘त्या’ चार ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द

By admin | Updated: March 21, 2015 01:05 IST

जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींची निवडणूक पुढील आठवड्यात होणार आहे. यामध्ये समाविष्ट

हालचालींना वेग : तिवसा, भातकुली, धारणी, नांदगाव खंडेश्वरमध्ये प्रशासकीय राजवटअमरावती : जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींची निवडणूक पुढील आठवड्यात होणार आहे. यामध्ये समाविष्ट चार तालुक्यांच्या मुख्यालयी ‘क’ वर्ग नगरपंचायती स्थापित होणार असल्याने या चार ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द केल्याचे आदेश कोणत्याहीक्षणी धडकणार आहेत. या ग्रामपंचायतींवर प्रशासकीय नियुक्ती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा २० मार्चनंतर होणार आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी केली आहे. निवडणुकीसाठी १ हजार ७७३ वॉर्डांची निर्मितीदेखील करण्यात आली आहे. त्यानुसार या चार ग्रामपंचायती वगळता अन्य ठिकाणी निवडणुकीच्या हालचालींना गती आली आहे. निवडणूक होणाऱ्या ग्रापंची तालुकानिहाय संख्या४जिल्ह्यात ५५२ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ४६, भातकुली ३५, नांदगाव खंडेश्वर ५२, चांदूररेल्वे २८, तिवसा २८, धामणगाव रेल्वे ५१, अचलपूर ४०, चांदूरबाजार ४२, दर्यापूर ४८, अंजनगाव सुर्जी ३४, मोर्शी ३९, वरुड ४१, धारणी ३४, चिखलदरा २० अशी ग्रामपंचायतींची संख्या आहे.