शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सात वर्षात अर्थव्यवस्था ढासळली, मोदी सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:10 IST

अमरावती : केंद्रातील मोदी सरकारच्या अपयशाचे ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात देशाची ...

अमरावती : केंद्रातील मोदी सरकारच्या अपयशाचे ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात देशाची अर्थव्यवस्था ढासळली. कोरोनाकाळात सरकार नियोजनशून्य ठरले. दररोज पेट्रोल डिझेल व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ होत आहे. जीएसटी व नोटबंदीसारखे अपयशी निर्णय, देशातील वाढती बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या विरोधात काळे कायदे केंद्र शासनाने आणले. त्याचा शहर व जिल्हा कॉग्रेस कमिटीद्वारे रविवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात आला.

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून अमरावती शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फलक व काळे झेंडे दाखविण्यात आले. आंदोलनात आ. सुलभा खोडके, आ. बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, भैया पवार, माजी महापौर विलास इंगोले, सुधाकरराव भारसाकळे, प्रकाश साबळे, संजय वाघ, भैयासाहेब निचळ, हरिभाऊ मोहोड, राजीव भेले, शोभा शिंदे, प्रशांत डवरे, सलीम बेग, अनिल माधोगढिया, फिरोज खान, कांचनमाला गावंडे, सुजाता झाडे, जयश्री वानखडे, योगिता गिरासे, सुरेश रतावा, राजाभाऊ चौधरी, नीलेश गुहे, राजा बांगडे, अब्दुल रफीक, पंकज मोरे, सागर यादव, रमेश राजोटे, ऋग्वेद सरोदे, राजेश चव्हाण, हुसैन बगदादी, राजेश ठाकूर, मुकेश छांगाणी, अभिनंदन पेंढारी, हाजी रफीक, श्याम देशमुख, अरुण रामेकर, संदेश जैन, आकाश तायडे, अशोक रेवस्कार, शम्स परवेज, सुनील महल्ले, सोहन कुरील, प्रभाकर वाळसे, झिया खान, सुनील कांडलकर, गजानन राजगुरे, खोजयमा खुर्रम, असलम सलाट, राजेश ठाकूर, अभय ढोबळे, राजेंद्र भंसाली, राहुल तायडे, रज्जू बाबा, अतुल काळबेंडे, प्रथमेश गवई, प्रकाश पहुरकर, संजय बोबडे, किशोर रायबोले, अभिनय अभ्यंकर, प्रकाश नांदूरकर, संजय मोरे आदी उपस्थित होते.