शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

तिवस्यातील घरकुलासाठी ई-क्लासची जागा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 22:55 IST

प्रधानमंत्री आवास योजनेत नाव, मात्र जागा नसलेल्या तिवसा नगरपंचायत क्षेत्रातील घरकुल लाभार्थींना ई-क्लास जमिनीमधून जागा उपलब्ध करून देण्यासह इतरही विषयांवर आ. यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर त्रिसदस्यीय समितीचा तोडगा काढला आहे.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा, त्रिसदस्यीय समिती स्थापन

तिवसा : प्रधानमंत्री आवास योजनेत नाव, मात्र जागा नसलेल्या तिवसा नगरपंचायत क्षेत्रातील घरकुल लाभार्थींना ई-क्लास जमिनीमधून जागा उपलब्ध करून देण्यासह इतरही विषयांवर आ. यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर त्रिसदस्यीय समितीचा तोडगा काढला आहे.लाभार्थींना ई-क्लास जमिनीतून जागा व ओबीसींना घरकुल मिळण्याबाबत आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पंचायत समिती अंतर्गत संबंधित ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन संबंधित लाभार्थींना घरकुलासाठी जागा उपलब्ध करण्यात येईल, याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वस्त केले. त्वरेने प्रकरणाचा निपटारा होण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, व खंडविकास अधिकारी यांची समिती स्थापित करण्यात आली आहे.तिवसा येथील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकासंदर्भात मजीप्राच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. अमरावती तालुक्यातील वाघोलीच्या ६० लाभार्थींनादेखील ई-क्लासची जागा उपलब्ध करण्याची मागणी आ. ठाकूर यांनी केली. गुरुकुंजात स्मशानभूमी रस्त्याच्या दुरुस्तीकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावेळी वैभव वानखडे, लुकेश केने, मुकंद देशमुख, बबलू मक्रमपूरे, प्रशांत काळबांडे, पंकज साखरकर, संदीप झाडोकर, पवन काळमेघ, विवेक तायडे, रोशन वानखडे उपस्थित होते.