शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

फळ भाजीबाजारात घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 22:32 IST

येथील फळ व भाजीबाजारात हजारो क्विंटल फळे व भाजीपाल्याची रोज लिलाव करण्यात येतो. याठिकाणी दिवसभर कोट्यवधी रूपयांच्या फळे व भाजीपाल्याची उलाढाल होत असते. मात्र या ठिकाणी फेकुन दिलेला भाजीपाल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यातून येथील व्यापारी व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देस्वच्छतेचा बोजवारा : कंत्राटदाराचे दुर्लक्ष , बाजार समिती करणार का कारवाई ?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील फळ व भाजीबाजारात हजारो क्विंटल फळे व भाजीपाल्याची रोज लिलाव करण्यात येतो. याठिकाणी दिवसभर कोट्यवधी रूपयांच्या फळे व भाजीपाल्याची उलाढाल होत असते. मात्र या ठिकाणी फेकुन दिलेला भाजीपाल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यातून येथील व्यापारी व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.बाजार समितीने सदर साफसफाईचा कंत्राट क्षितीज बेरोजगार संस्थेला दिला आहे. स्वच्छतेसाठी महिन्याकाठी १ लाख १९ हजार रूपये सदर संस्थेला देण्यात येत असल्याची माहिती प्रभारी सचिव भुजंग डोईफोडे यांनी दिली.परंतु सदर कंत्राटदाराने नेमलेल्या स्वच्छताकामगारांकडून नियमित स्वच्छता करण्यात येत नसल्याने या ठिकाणी अस्वच्छतेची परिस्थिती उद्धभवली आहे. येथे प्रचंड घाण होत असल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरत आहे. त्याकारणाने नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे. याठिकाणी नोंदणीकृत फळेविक्रेत्यांची ७८ दुकाने असून भाजीपाला विक्रेत्यांची नोंदणीकृत २७८ दुकाने आहेत. येथे दिवसभर कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते. पण अनेक दुकानदार कचरा व सडलेला भाजीपाला हा कंटेनरमध्ये न टाकता उघड्यावरच फेकून देण्याचा प्रताप व्यापारीच करतात . तसेच कंत्राटदाराच्यावतीने नियमित स्वच्छता केल्यास यावर नियंत्रण मिळू शकते. येथे ये- जा करणाऱ्या व्यावसायिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सडलेला भाजीपाला व फळे उघड्यावर फेकून दिली जात असल्याची वस्तुस्थिती आहे.महिन्याकाठी स्वच्छतेवर १ लाख १९ हजार रूपये खर्च करण्यात येतात. कंत्राटदारकडून नियमित स्वच्छता करण्यात येत नसेल तर तपासून पुढील कारवाई करण्यात येईल.-भुजंग डोईफोडेप्रभारी सचिव, बाजार समिती