शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

परतवाडा आगारातून धावतात भंगार बसगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:37 IST

येथील राज्य परिवहन महामंडळाचे बस आगर प्रवाशांच्या जिवावर उठले आहे. येथील भंगार बस गाड्यांमुळे अपघाताची शक्यता असताना, अधिकाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहेत.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : प्रवाशांचा जीव टांगणीला

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : येथील राज्य परिवहन महामंडळाचे बस आगर प्रवाशांच्या जिवावर उठले आहे. येथील भंगार बस गाड्यांमुळे अपघाताची शक्यता असताना, अधिकाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहेत.परतवाडा आगारातून चांदूर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथे दिवसभर फेरी करणारी एमएच ४० - ८६२५ क्रमांकाची बसगाडी पूर्णत: तुटलेल्या अवस्थेत प्रवाशांना घेऊन शुक्रवारी पाठविण्यात आली. अचलपूरशी जुळलेल्या परतवाडा आगारातून मेळघाटच्या धारणी, चिखलदरा, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड आदी तालुक्यांच्या ग्रामीण भागातही बसफेऱ्या पाठविल्या जातात. तुटलेल्या बसेस पाठवून प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा खटाटोप परतवाडा आगाराने चालविला आहे.भरमसाठ तिकीट आकारून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर एसटी मंडळाने डल्ला मारला आहे. मात्र, मोबदल्यात जुन्या आणि भंगार बसगाड्यांतून प्रवाशांचा प्रवास होत आहे.दररोज तुटलेल्या आणि नादुरुस्त बसगाड्यांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. शिवशाहीचे स्वप्न दाखविणाऱ्या महामंडळाने ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी व्यवस्थित बसगाड्या पाठवाव्यात, अशी मागणी आहे.