शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

परतवाडा आगारातून धावतात भंगार बसगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:37 IST

येथील राज्य परिवहन महामंडळाचे बस आगर प्रवाशांच्या जिवावर उठले आहे. येथील भंगार बस गाड्यांमुळे अपघाताची शक्यता असताना, अधिकाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहेत.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : प्रवाशांचा जीव टांगणीला

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : येथील राज्य परिवहन महामंडळाचे बस आगर प्रवाशांच्या जिवावर उठले आहे. येथील भंगार बस गाड्यांमुळे अपघाताची शक्यता असताना, अधिकाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहेत.परतवाडा आगारातून चांदूर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथे दिवसभर फेरी करणारी एमएच ४० - ८६२५ क्रमांकाची बसगाडी पूर्णत: तुटलेल्या अवस्थेत प्रवाशांना घेऊन शुक्रवारी पाठविण्यात आली. अचलपूरशी जुळलेल्या परतवाडा आगारातून मेळघाटच्या धारणी, चिखलदरा, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड आदी तालुक्यांच्या ग्रामीण भागातही बसफेऱ्या पाठविल्या जातात. तुटलेल्या बसेस पाठवून प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा खटाटोप परतवाडा आगाराने चालविला आहे.भरमसाठ तिकीट आकारून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर एसटी मंडळाने डल्ला मारला आहे. मात्र, मोबदल्यात जुन्या आणि भंगार बसगाड्यांतून प्रवाशांचा प्रवास होत आहे.दररोज तुटलेल्या आणि नादुरुस्त बसगाड्यांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. शिवशाहीचे स्वप्न दाखविणाऱ्या महामंडळाने ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी व्यवस्थित बसगाड्या पाठवाव्यात, अशी मागणी आहे.