शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

गुरुकुंज उपसा सिंचनमुळे २२ गावांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:21 IST

सिंचनापासून वंचित असलेल्या तिवसा तालुक्यातील २२ गावांतील शेतकऱ्यांना गुरुकुंज उपसा सिंचन योजनेमुळे सिंचनाची सुविधा मिळणार आहे. २७८.८० कोटी रुपये खर्चाच्या या योजनेमुळे सदर गावातील एकूण ७ हजार १०९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. आ. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांना ही उपलब्धी प्राप्त झाली.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : सात हजार हेक्टर क्षेत्रात होणार सिंचनाची सुविधा

अमरावती : सिंचनापासून वंचित असलेल्या तिवसा तालुक्यातील २२ गावांतील शेतकऱ्यांना गुरुकुंज उपसा सिंचन योजनेमुळे सिंचनाची सुविधा मिळणार आहे. २७८.८० कोटी रुपये खर्चाच्या या योजनेमुळे सदर गावातील एकूण ७ हजार १०९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. आ. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांना ही उपलब्धी प्राप्त झाली.तालुक्यातून जाणाºया अप्पर वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करावे, अशी मागणी गुरुकुंज मोझरी व परिसरातील शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ते शक्य नसल्याचा मुद्दा पुढे आला होता. तथापि, या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी, अशी आग्रही मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाकडे सातत्याने लावून धरली. त्यांच्या या मागणीची फलश्रुती म्हणून तत्कालीन शासनाने गुरुकुंज उपसा सिंचन योजनेला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ (नागपूर) यांच्यामार्फत १३ जुलै २००९ नुसार प्रशासकीय मान्यता दिली. त्यानुसार ऊर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत उजव्या मुख्य कालव्यावरून पाण्याची उचल करून तालुक्यातील २२ गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध केले जाणार आहे. भूसंपादन व नलिका वाहिनीचे काम प्रगतिपथावर आहे.