शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

अपुऱ्या पावसामुळे संत्राबागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 01:45 IST

खरीप-रब्बी हंगामात सर्वसाधारण पिके घेत असताना, खस्ता हाल होत आहे. यातून आता संत्राउत्पादक शेतकरी सुटला नसून, मागील चार वर्षांपासून त्याची बिकट स्थिती होत आहे.

ठळक मुद्देसाडेसहा हजार झाडे उत्पादनक्षम : हिरव्या फळांची तोड

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : खरीप-रब्बी हंगामात सर्वसाधारण पिके घेत असताना, खस्ता हाल होत आहे. यातून आता संत्राउत्पादक शेतकरी सुटला नसून, मागील चार वर्षांपासून त्याची बिकट स्थिती होत आहे. यावर्षी अपुऱ्या पावसामुळे कमी प्रमाणात फूट व नियमित पाऊस नसल्यामुळे फळाची वाढ झाली नाही तर झाडे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना चक्क हिरवी फळे तोडून फेकावी लागत आहे.दिवसेंदिवस भूजलपातळी कमी होत असल्यामुळे संत्राबागा वाचविणे कठीण होत आहे. मोर्शी तालुक्यात ११ हजार हेक्टरवर संत्राझाडे असून, यापैकी साडेसहा हजार झाडे उत्पादनक्षम असल्याचे तालुका कृषी अधिकारी योगेश संगेकर यांनी सांगितले. उर्वरित एक ते पाच वर्षाची झाडे आहेत. यापूर्वी अपुरा पाऊस झाल्याने व फळधारणा टिकून राहण्यासाठी योग्य वातावरण नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळती झाली. किंबहुना अनेक बगीचात पोषक वातावरणाअभावी मृग बहर आला नाही.सद्यस्थितीत सिंचनाची स्थिती बिकट आहे. शेतकरी झाडे वाचविण्यासाठी अनेक उपाय करत आहेत. विहिरीचे पाणी पुरत नाही. मोर्शी तालुका ड्राय झोन असल्यामुळे कूपनलिका करता येत नाही. अशा स्थितीत आडोशाला जाऊन कूपनलिका शेतकरी करीत आहेत. यामुळे विहिरीचीही पाण्याची पातळी खाली जात असल्याचे दिसून येत आहे. आसोना येथील शेतकरी दिनेश टिपरे यांना यावर्षी पोषक वातावरणाअभावी मृग बहर घेता आला नाही; उलट झाडे टिकून रहावी म्हणून खर्च होत आहे.संत्रा उत्पादक शेतकरी सधन म्हणून ओळख होती; परंतु अस्मानी सुलतानी संकटामुळे त्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ‘सर सलामत तो पगडी पचास’ म्हणून तो झाडे वाचविण्यासाठी हिरवी फळे तोडून फेकण्याची कसरत करीत आहे.