शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

असंतुलनामुळे जमिनीवरील वनक्षेत्र घटले

By admin | Updated: June 4, 2014 23:22 IST

नैसर्गिक संतुलनासाठी जमिनीवर ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक असताना नुकत्याच घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाअंती वनक्षेत्र हे केवळ २१ टक्के असल्याला धक्कादायक अहवाल हाती आला आहे.

अमरावती: नैसर्गिक संतुलनासाठी जमिनीवर ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक असताना नुकत्याच घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाअंती   वनक्षेत्र हे केवळ २१ टक्के असल्याला धक्कादायक अहवाल हाती आला आहे. राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी १00 क ोटी वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवले होते. मात्र हे लक्ष केवळ कागदावरच राहिले, असे वनक्षेत्राच्या बकाल व्यवस्थेवरून दिसून येते.पर्यावरणाचा समतोल ठेवायचा असेल तर जमिनीवर किमान ३३ टक्के वनक्षेत्र आवश्यक आहे. परंतु वनक्षेत्राचे प्रमाण घटत असल्याचा अहवाल पुढे आल्याने वृक्ष संगोपन, वृक्ष लागवड आणि पर्यावरणाशी निगडीत राबवित असलेल्या उपाययोजनांची वाट लागल्याचे चित्र आहे. जमिनीवर वनक्षेत्र घटत चालल्याची बाब अतिशय चिंतणीय असली तरी वायू, जल, ध्वनी प्रदूषणाने यात भर घालून पर्यावरणाचा असमतोल करण्यास कोणतीही कसर सोडली नाही, हे वास्तव आहे.बेसुमार वृक्षतोडीचा पर्यावरण असमतोलावर परीणाम होत असताना ही वृक्षतोड थांबविण्यासाठी वनविभागाकडून कठोर उपाययोजना केल्या जात नाही, असाच कारभार सुरू आहे. वनक्षेत्र ३३ टक्के व्हावे, यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू असले तरी समाजाने सुध्दा वृक्षलागवड आणि संगोपनासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.सामाजिक वनीकरणाचा वाटावृक्ष लागवड आणि संगोपनासाठी येथील सामाजिक वनीकरण विविध उपक्रम राबविते. मात्र या विभागाने रस्ता दुर्तफा वृक्ष लागवड करून पर्यावरण समतोलासाठी खारीचा वाटा उचलला आहे. जिल्हय़ात १२ तालुकय़ांमध्ये २७ रस्तांवर ११९.३0 कि.मी. लांब रस्ता दुर्तफा वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या रोपट्यांचे संगोपन व संवर्धन व्यवस्थितरित्या करण्यात आल्याने उन्हाळय़ातही जनावरे, शेतकरी व वाटसरूंना वृक्षाची सावली घेता आली, असे सामाजिक वनीकरणाचे वाहाणे यांनी सांगितले.वलगाव ते दर्यापूर रस्ता हे जिवंत उदाहरण आहे.यंदा ४७४ कि.मी.च्या रस्त्यावर ४ लाख, ७४ हजार रोपांची लागवड केली जाणार आहे.