शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

धानोरा गुरव येथील बेंबळा नदीवरील बंधारा कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:11 IST

फोटो पी २५ धानोरा नांदगाव खंडेश्वर : एकीकडे पाणीटंचाई निवारणासाठी शासनाचा दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च होत असताना धानोरा गुरव ...

फोटो पी २५ धानोरा

नांदगाव खंडेश्वर : एकीकडे पाणीटंचाई निवारणासाठी शासनाचा दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च होत असताना धानोरा गुरव येथील बेंबळा नदीवरील बंधाऱ्याचे गेट न अडविल्याने बेंबळा नदीतील पाणी वाहून गेले. आज बंधाऱ्यात समोरील परिसर कोरडा ठणठणीत झालेला आहे.

लाखो रुपये खर्चून हा कोल्हापुरी बंधारा उभारण्यात आला. या बंधाऱ्यात जर नदीचे पाणी अडवले गेले असते तर आजूबाजूच्या विहिरींची पाण्याची पातळी वाढली असती व गुरांनादेखील पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले असते, असे धानोरा गुरव येथील उपसरपंच प्रमोद कोहळे यांनी सांगितले. हा बंधारा बेंबळा नदीवर धानोरा गुरव ते वाढोणा रामनाथ रस्त्यावर नांदसावंगी फाट्याजवळ आहे. संबंधित विभागाने वेळीच या बंधाऱ्यांची दुरुस्ती करून गेट बंद केले असते तर आज त्या ठिकाणी जलसंचय झालेला आढळून आला असता. पण या बंधाऱ्याचे गेट बंद न केल्याने पावसाचे पाणी आले आणि नदीतून वाहून गेले. पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम शासन राबवीत असताना हा संबंधित विभागाचा कर्मदरिद्री पणाच नव्हे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.