शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तुरीच्या पिकावर दवाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:13 IST

धामणगाव काटपूर : शेतकऱ्यांचे पांढरे सोने असलेले कपशीचे पीक शेतकऱ्यांच्या हातून निसटल्याने आता शेतकऱ्यांची पूर्ण भिस्त तुरीच्या पिकावर होती. ...

धामणगाव काटपूर : शेतकऱ्यांचे पांढरे सोने असलेले कपशीचे पीक शेतकऱ्यांच्या हातून निसटल्याने आता शेतकऱ्यांची पूर्ण भिस्त तुरीच्या पिकावर होती. परंतु आता या पिकावर दवसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे पीक पिवळे पडून वाळण्याच्या मार्गावर आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हाती येऊ शकली नाही. कपाशीवर बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला. त्यामुळे नगदी पीक असलेले पांढरे सोनेही शेतकऱ्यांच्या हातून गेले. या पिकावर लावलेला उत्पादन खर्चदेखील पदरात पडला नाही. त्यातच उरली सुरली आशा आता तूर पिकावर होती. परंतु निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे हे पीकसुद्धा हाती येईल की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दवसदृश परिस्थितीमुळे धामणगाव, काटपूर, पोरगव्हाण, तळेगाव, परिसरातील तुरीचे पीक पिवळे पडत आहे. त्यातच या भागात रोहींचे कळप रात्रीच्या वेळी येऊन पिकात शिरत असल्यामुळे मोठी हानी होत आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपुरामुळे मेटाकुटीस आलेला शेतकरी वन्यप्राण्यांपासून रक्षण करण्यास असमर्थ ठरला आहे. वनविभागाने याकडे लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त कराव, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.