शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

मागणीच्या तुलनेत ४० टक्केच दुष्काळी मदत

By admin | Updated: January 12, 2015 22:42 IST

अपुऱ्या पावसामुळे बाधित झालेल्या ४ लाख ५३ हजार शेतकऱ्यांनी मागणी असलेल्या ३०२ कोटी ५१ हजारापैकी १२५ कोटी ७९ लाखाची मदत सर्व तालुक्यात वितरीत करण्यात आलेली आहे.

अमरावती : अपुऱ्या पावसामुळे बाधित झालेल्या ४ लाख ५३ हजार शेतकऱ्यांनी मागणी असलेल्या ३०२ कोटी ५१ हजारापैकी १२५ कोटी ७९ लाखाची मदत सर्व तालुक्यात वितरीत करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात वितरित करावयाच्या एकूण अनुदानाच्या तुलनेत केवळ ४० टक्केच हा निधी आहे. किती गावामधील किती शेतकऱ्यांना हा निधी वाटप करावा हा पेच निर्माण झाला आहे. उपलब्ध निधी वर्णाक्षरानुसार गावाची निवड करून वितरीत करण्यात येणार असल्याची महसूल विभागाने दिली. खरीपाचा हंगाम सरासरीपेक्षा कमी पाऊस, निकृष्ठ सोयाबीन बियाणे, दुबार, तिबार पेरणी, दोन महिना उशीराने झालेली पेरणी, रोगाचा प्रादुर्भाव, सोयाबीन फुलोऱ्यावर व शेंगा भरण्याच्या स्थितीत पाऊस न आल्यामुळे पीक उद्धवस्त झाले. जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे १५ नोव्हेंबरला शासनाने घोषित केली, राज्य विधी मंडळाच्या नागपूर अधिवेशनात शासनाने ११ डिसेंबर २०१४ ला दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यासाठी ७ हजार कोटी रूपयांचे पॅकेज घोषित केले. शासनाच्या घोषणेच्या २७ दिवसानंतर शासन निर्णय जाहीर झाला. जिल्ह्यात ३०२ कोटी ५१ लाखाची मदत अपेक्षीत असताना ४० टक्के नुसार १२५ कोटी ७९ लाख रूपये जिल्ह्यास ८ जानेवारीला मिळाले व शुक्रवार ९ जानेवारीला जिल्ह्यातील १४ तहसील कार्यालयास हा निधी वर्ग करण्यात आला. या निधीचे वाटप कसे आणि कोणत्या गावामधील शेतकऱ्यांना हा पेच महसूल यंत्रणेसमोर निर्माण झाला आहे. उपलब्ध निधी हा मदतीचा पहिला टप्पा असला तरी जिल्ह्यास १७६ कोटी २२ लाख रूपये दुष्काळी मदत मिळणे अद्याप बाकी आहे.