शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पाचव्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:11 IST

अमरावती : जिल्ह्यात २४ तासांत सार्वत्रिक ६.६ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात २१ तारखेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यंदाच्या ...

अमरावती : जिल्ह्यात २४ तासांत सार्वत्रिक ६.६ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात २१ तारखेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात ३३३.१ मिमी पाऊस अपेक्षित असताना आतापर्यंत ४४३.२ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही टक्केवारी १३१ आहे.

या आठवड्यात धारणी तालुक्यातील पाचही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. पावसाने जिल्ह्यातील ३२ गावे बाधित झाली. यात २६२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले, तर ४६ घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मुसळधार पावसाने भातकुली तालुक्यातील १७ गावे बाधित झाली. यामध्ये ८८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. अंजनगाव सुर्जी तालुक्यात १५ गावांमध्ये ३८ घरांची पडझड व ६८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. याशिवाय चिखलदरा तालुक्यात आठ घरे व १०८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. धारणी तालुक्यातील धारणी, हरिसाल, धूळघाट, सावलीखेडा व साद्राबाडी या महसूल मंडळांत अतिवृष्टी झालेली असताना घरे व पिकांचे नुकसान निरंक आहे.

बॉक्स

आतापर्यंत तालुकानिहाय पाऊस

जिल्ह्यात आतापर्यंत ४३६.५ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये धारणी तालुक्यात ४२४.७ मिमी, चिखलदरा ४२३.४, अमरावती ३४५, भातकुली ३९, नांदगाव खंडेश्वर ४४५.९, चांदूर रेल्वे ४५९.२, तिवसा ३२३.८, मोर्शी ३२८.१, वरूड ४०९, दर्यापूर ४४५.२, अंजनगाव सुर्जी ४८०.१, अचलपूर ३५७.६, अंजनगाव सुर्जी ४८०, अचलपूर ३५७.६ चांदूर बाजार ३४१ व धामणगाव तालुक्यात ४०४.१ मिमी पावसाची नोंद झाली.