शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाहन हळू चालवा, जिल्ह्यात ३२ ठिकाणे जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:22 IST

संदीप मानकर /अमरावती : जिल्ह्यात ३२ ब्लॅकस्पॉटवर आतापर्यंत ९०७ अपघाताच्या घटना घडल्या. त्यात ३६२ जणांचे बळी गेले. ही धक्कादायक ...

संदीप मानकर /अमरावती : जिल्ह्यात ३२ ब्लॅकस्पॉटवर आतापर्यंत ९०७ अपघाताच्या घटना घडल्या. त्यात ३६२ जणांचे बळी गेले. ही धक्कादायक माहिती पोेलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे सादर केलेल्या अहवालातून पुढे आली.

या अपघातांत ३२ ब्लॅकस्पॉट निश्चित झाल्यानंतर आतापर्यंत २० ब्लॅकस्पॉटची सुधारणा व उपाययोजना सार्वजनिक बांधकाम विभागाच्याावतीने करण्यात आल्याची माहिती आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिली. एकूण अपघातांत ब्लॅकस्पॉटवरसुद्धा अनेकांचे बळी गेले आहेत.

अमरावती शहर हद्दीत झालेल्या ३८५ अपघातांमध्ये ८० जणांचा मृत्यू झाला आहे. अमरावती ग्रामीण हद्दीत ५२२ अपघातांत २८२ जणांचे बळी गेले. त्यामुळे रस्ता सुरक्षा समितीने बैठक घेऊन अपघात प्रवणस्थळाला भेटी देऊन त्याची पाहणी केली. तातडीने उपायोजना करण्याचे सूचविण्यात आले होते.

सन २०१९मध्ये १०२४ अपघातात ३२१ जणांचे मृत्यू झाले होते. गत वर्षी मृत्यूची संख्या वाढली आहे.

जिल्ह्यातील ब्लॅकस्पॉट- ३२

२०२० मध्ये झालेले अपघात -९०७

अपघातातील मृत्यू- ३६२

बॉक्स

गतवर्षी अपघाताची संख्या

जानेवारी-७६

फेब्रुवारी-९०

मार्च-७५

एप्रिल -२३

मे -३८

जून -६१

जुलै-८५

ऑगस्ट -६१

सप्टेंबर -७१

ऑक्टोबर -९७

नोव्हेंबर -९८

डिसेंबर -१३२