शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तीन नगरपंचायतींचा स्वप्नभंग

By admin | Updated: March 31, 2015 00:21 IST

तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायत ऐवजी क दर्जाची नगरपंचायत स्थापनेचा निर्णय मार्च २०१४ मध्ये

अंतिम अधिसूचना नाही : ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया गजानन मोहोड ल्ल अमरावतीतालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायत ऐवजी क दर्जाची नगरपंचायत स्थापनेचा निर्णय मार्च २०१४ मध्ये आघाडी सरकारने घेतला होता. याविषयी राजपत्रात पूर्व अधिसूचना प्रसिद्ध झाली. मात्र अंतिम अधिसूचना सोमवार पर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त न झाल्यामुळे या ठिकाणी प्रशासकाऐवजी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिवसा, नांदगाव खंडेश्वर, धारणी या ठिकाणी नगर पंचायतीचे स्वप्न तुर्तास भंगले आहे.औद्योगिक नगर विकास विभागाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम याचे कलम ३४१- क चे पोटकलम (१), (१ क) आणि (२) यांच्या तरतुदीनूसार शासन राजपत्रात उद्घोषीत प्रसिद्ध झाली. यावर आक्षेप, हरकती मागविल्या. तिवसा, नांदगाव खंडेश्वर, धारणी व भातकुली तालुक्यात कुठेही आक्षेप नसल्याने शासनाला अहवाल पाठविण्यात आले. २२ मार्च २०१५ रोजी नगर विकास विभागाने एक आदेश जारी करुन नगरपंचायतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची यथोचीत रचना होईपर्यंतच्या कालावधीत संबंधीत अधिकार प्रशासकाला देण्याचा निर्णय घेतला आहे. विभागात दोन तालुका मुख्यालयी प्रशासकअमरावती विभागात बुलढाणा जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असणाऱ्या संग्रामपूर व मोताळा आणि नागपूर विभागात वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे ग्राम पंचायत सरपंच यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर या ठिकाणी तहसीलदार यांची प्रशासक म्हणून १४ मार्चला नियुक्ती करण्यात आली. हिच प्रक्रिया जिल्ह्यात देखील राबवायला पाहिजे होती. मात्र जिल्हा प्रशासनाने दिरंगाई केल्याचा नागरीकांचा आरोप आहे.सामान्य प्रशासन विभाग फाईल पडूनजिल्हा प्रशासनाद्वारे नगरविकास विभागाला नगरपंचायतींचे प्रस्ताव पाठविण्यात आले. नगर विकास विभागाने मंजुरीसाठी सामान्य प्रशासन विभागाला पाठविले आहे. व मुख्यमंत्र्याचा असणाऱ्या सामान्य प्रशासन विभागात हि फाईल धूळखात आहे.तिवसा, भातकुली व नांदगाव खंडेश्वर या तालुका मुख्यालयी होणाऱ्या नगरपंचायत साठी अंतिम अधिसूचना अद्याप प्राप्त नाही त्यामुळे आयोगाचे आदेशाप्रमाणे ग्रामपंचात निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.राम सिद्धभट्टी,प्रभारी अधिकारी (नगरपरिषद)