शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीचा स्वप्नभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 23:26 IST

स्मार्ट सिटीसंदर्भात या आठवड्यात पुन्हा जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये अमरावती १५ व्या स्थानावर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ही अमरावती आंध्र प्रदेशाची राजधानी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये पहिल्या शंभरतही अमरावती शहर नव्हते. तथापि, स्मार्ट सिटीच्या नावावर करोडोंचा चुराडा झालेला आहे.

ठळक मुद्दे१५ व्या स्थानावरील अमरावती महाराष्ट्रातील नव्हे आंध्र प्रदेशातीलडीपीआरचे दोन कोटी जाणार परत

अमरावती : स्मार्ट सिटीसंदर्भात या आठवड्यात पुन्हा जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये अमरावती १५ व्या स्थानावर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ही अमरावती आंध्र प्रदेशाची राजधानी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये पहिल्या शंभरतही अमरावती शहर नव्हते. तथापि, स्मार्ट सिटीच्या नावावर करोडोंचा चुराडा झालेला आहे.चार दिवसांपूर्वी केंद्र शासनाद्वारा स्मार्ट सिटीचे रँकिंग जाहीर करण्यात आले. यामध्ये ३६०.२१ गुण घेऊन नागपूर देशात प्रथम स्थानावर, तर १४९.४ गुणांसह अमरावती पंधराव्या स्थानावर आहे. या अमरावतीच्या नावामुळे शहरात चर्र्चेेचा विषय बनला आहे. तथापि, ही अमरावती आंध्र प्रदेशची राजधानी असल्याचे स्पष्ट होताच नागरिकांचा हिरमोड झाला. स्मार्ट सिटीच्या डीपीआरसाठी महापालिकेला दोन कोटीचा निधी प्राप्त झाला होता. अमरावती आता स्मार्ट सिटी होणार नाही, हे स्पष्ट झाल्याने दोन वर्षा$ंपासून स्वप्न दाखवून जनतेच्या कराचा पैसा उडविल्याचा आरोप विरोधी पक्षनेता बबलू शेखावत यांनी केला आहे. शासनाला दोन कोटी परत करण्याची तयारी महापालिका प्रशासन करीत असल्याने शहर कधीच स्मार्ट सिटी होणार नाही. भारतातसुद्धा एकही शहर स्मार्ट सिटी झालेले नाही. अमरावतीकरांना खोटी आश्वासने देऊन आतापर्यंत स्मार्ट सिटीच्या नावावर प्रशासनाने किती पैसा खर्च केला, याचा लेखाजोखा शेखावत यांनी आयुक्तांना पत्राद्वारे मागितला आहे.स्मार्ट सिटीच्या यादीत शहराचे नाव नाही. याविषयीचा निधी अद्याप परत केलेला नाही. याबाबत काय करायचे, ते लवकरच ठरवू.- संजय निपाणेआयुक्त, महापालिका.