शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

नालीतील पाण्याने शेत खरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:12 IST

जिल्हाधिकाºयांकडे तक्रार : वृद्ध शेतकºयाची फरफट, आत्महत्येचा इशारा चांदूर बाजार : तालुक्यातील आखतवाडा येथील ७० वर्षीय वृद्ध शेतकºयाच्या ...

जिल्हाधिकाºयांकडे तक्रार : वृद्ध शेतकºयाची फरफट, आत्महत्येचा इशारा

चांदूर बाजार : तालुक्यातील आखतवाडा येथील ७० वर्षीय वृद्ध शेतकºयाच्या शेतात रस्त्यालगतच्या नालीतून वाहणारे पाणी शिरल्याने तीन एकर शेतातील सोयाबीन पीक पूर्णत: खरडून गेले. त्यामुळे खरीप हंगामात त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याबाबत त्यांनी स्थानिक महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सहा महिन्यांपूर्वी तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने खचलेल्या शेतकºयाने अखेर आत्महत्येचा इशारा दिला आहे.

तालुक्यातील आातवाडा येथे बाबूराव रामचंद्र भुयार यांचे शेत आहे. त्यांचा शेताजवळ मुख्यमंत्री निधीतून खरवाडी ते आखतवाडा आणि आखतवाडा ते जैनपूर असे रस्ता बांधकाम झाले आहे. या बांधकाम दरम्यान सदर रस्त्याचे खोदलेल्या नालीतून वाहून जाणारे पावसाचे पाणी शेतात घुसल्याने संबंधित शेतकºयाचे सोयाबीनचे पीक पूर्णत: खरडून गेले होते. संबंधित शेतात रस्ता बांधकामामुळे या रस्त्याचे दोन किलोमीटर अंतरावरील पाणी शेतात शिरले.

असा आहे तलाठ्याचा अहवाल

भुयार यांनी तहसीलदारांकडे सहा महिन्यांपूर्वी दोनदा लेखी तक्रार केली होती. याप्रकरणी तहसीलदारांनी दखल घेत तलाठ्याकडून अहवाल मागितला होता. त्यानुसार अर्जदाराच्या शेतातील धुºयावर असलेली नाली पूर्ववत केली, तर साचलेले पाणी सरळ नाल्यात निघून जाऊन अर्जदाराचे नुकसान टाळता येते. अर्जदार यांच्या शेताच्या धुºयावर असलेल्या नालीवर पायली टाकून त्यावर माती टाकल्यास अर्जदार यांच्या शेताला रस्ताही होतो, असे अहवालात नमूद आहे. त्या अहवालाला एक महिना लोटूनही शेतकºयाला न्याय मिळालेला नाही.