शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

मेळघाटात सेवा देण्यास डॉक्टरांचा नकार

By admin | Updated: November 29, 2014 00:29 IST

अतिदुर्गम, अविकसित मेळघाटात सेवा देणाऱ्या डॉक्टरांची नेहमीच वानवा असते.

वैभव बाबरेकर अमरावतीअतिदुर्गम, अविकसित मेळघाटात सेवा देणाऱ्या डॉक्टरांची नेहमीच वानवा असते. यासाठी शासनाने शासकीय नोकरीत नव्याने रूजू होणाऱ्या डॉक्टरांना पहिली तीन वर्षे मेळघाटात सेवेची सक्ती केली आहे. परंतु तरीही मेळघाटात जाण्याकरिता तरूण डॉक्टर तयार नसल्याने आरोग्य विभागाला तज्ज्ञ डॉक्टरांसाठी अक्षरश: पायघड्या घालाव्या लागत आहेत. मेळघाटचा अतिदुर्गम भाग हा सदैव उपेक्षित असतो. शिक्षक असो वा डॉक्टर कोणालाही मेळघाटात नियुक्ती नको असते. मूलभूत सोयी-सुविधांपासून लांब, वनवासी जीणे कोण पदरी पाडून घेणार? आरामदायी नोकरीची स्वप्ने पाहणाऱ्या तरूण पिढीच्या अंगावर तर मेळघाटच्या नावाने काटाच उभा राहतो. परिणामी येथील आदिवासींना वर्षानुवर्षे आरोग्याच्या सोर्इंपासून वंचित रहावे लागते. कुपोषणाने बालमृत्यूंचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. ही बाब हेरून शासनाने नव्याने शासकीय नोकरीत येणाऱ्यांना मेळघाटात तीन वर्षे सेवेची सक्ती केली आहे. परंतु ही तीन वर्षे मेळघाटात घालविण्यास तरूण डॉक्टर तयार नाहीत. लाखो रूपये खर्च करून मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग निरक्षर, अंधश्रध्दाळू, गोरगरीब आदिवासींसाठी करण्याची यांची मानसिकता नाही. अशा स्थितीत आरोग्यसेवा सुधारावी कशी, असा प्रश्न आरोग्य विभागाला पडला आहे.