शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

फळाची अपेक्षा नको, निष्ठेने काम करा

By admin | Updated: February 12, 2017 00:06 IST

इमानदारी व निष्ठेने काम करा, फळाची अपेक्षा करू नका, आम्ही त्याचा अनुभव घेतला.

प्रकाश आमटे : लोकसहभागातून इमारतीचे लोकार्पणनांदगाव खंडेश्वर : इमानदारी व निष्ठेने काम करा, फळाची अपेक्षा करू नका, आम्ही त्याचा अनुभव घेतला. एकमेकांना मदत करणे व निरपेक्ष सेवा करणे यानेच सद्भाव निर्माण होतो, असे प्रतिपादन प्रकाश आमटे यांनी केले.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथे आदिवासी, फासेपारधी समाजातील चिमुकल्यांसाठी लोकसहभागातून उभारलेल्या 'प्रश्नचिन्ह' आश्रम शाळेच्या मैत्र मांदियाळी ज्ञानमंदिर इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किरण गित्ते, मंदा आमटे, शांतीवनचे दीपक नागरगोचे, अविनाश सावजी, दीपक काळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अजय किंगरे, संचालन स्वामीराज भिसे व आभार प्रदर्शन मतीन भोसले यांनी केले. कार्यक्रमाला राज्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. (तालुका प्रतिनिधी)