शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

प्यायलाच पाणी नाही, तेथे फिल्टर करणार काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:23 IST

विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन स्थळावर १० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करीत असताना त्यावर साधा ब्र काढायला पांढरपेशांना वेळ नाही.

ठळक मुद्देतहानलेले नंदनवन : जलशुद्धीकरणाला ३.५० कोटी

चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन स्थळावर १० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करीत असताना त्यावर साधा ब्र काढायला पांढरपेशांना वेळ नाही. दुसरीकडे जलशुद्धीकरणासाठी शासनाने तीन कोटी ६० लक्ष रुपये मंजूर केले. मात्र पाणीच नाही तेथे कुणाला फिल्टर करायचे म्हणायची वेळ आली आहे.चिखलदरा शहराला अनेक वर्षांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सतत लावून धरले. त्यावर ३ महिन्यांपूर्वी ३ कोटी ५९ लक्ष रुपये खर्चून जलशुद्धीकरण, साडेपाच किलोमीटर लांबीची गावातील जुनी पाईपलाईन काढून ९० ते ११० मि.मी. व्यासाची पाईपलाईन आदी कामे केली जाणार आहेत. कालापाणी तलावावर जलशुद्धीकरण केंद्र तयार केले जाणार आहे. मात्र शहराला पाणीपुरवठा करणारे सक्कर तलाव आणि काला पाणी या दोन्ही साठवण तलावांची अवस्था पालथ्या घागरीवर पाणी टाकण्यासारखी आहे. पावसाच्या पाण्यामुळे तलाव एकीकडे भरत असताना दुसरीकडे दोन्ही तलावांना असलेले लिकेजमुळे ते रिकामे होतात. परिणामी जलशुद्धीकरण केंद्र तयार होत असल्याची आनंददायी बाब असताना पाणीच नाही. तेथे कुणाला फिल्टर करणार, असा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. तेव्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी चिखलदरा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने त्यावर लक्ष देण्याची गरज आहे.विस्तारीकरणाची गरजराज्यभर कोट्यवधी रुपयांच्या नितून जलयुक्त शिवाराची कामे करण्यात आली आहे. चिखलदºयातील सक्कर तलाव आणि कालापाणी तलावाच्या पाणी गळतीसोबत विस्तारीकरणाची तत्काळ गरज आहे. पावसाळ्यातच या दोन्ही तलावाचे विस्तारीकरण जलयुक्त शिवारातून झाल्यास पाणी साठ्यात वाढत होणार आहे. मात्र हे करायला स्थानिय प्रशासन, नगरपरिषद, लोकप्रतिनिधी आदींचे वेळकाढू धोरण, विदर्भाच्या नंदनवनाची पाणी समस्या दूर करणार का, हे आज तरी अनुत्तरित आहे.जलशुद्धीकरणासाठी ३ कोटी ५९ लक्ष रुपयांचा निधी आला. त्यात पाईपलाईन आदी कामे असून निविदा अंतिम टप्प्यात आहे. कालापाणी तलावावर केंद्र होणार आहे.- शरद सिनकर,उपअभियंता, मजीप्रा, अंजनगाव