शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगाना आर्थिक सहाय्य

By admin | Updated: July 9, 2016 00:05 IST

राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने सन २०१४ मध्ये अपंग़ व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना लागू केली.

समाज कल्याणचा उपक्रम : पहिल्यांदाच २६ लाभार्थ्यांना मिळाला लाभअमरावती : राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने सन २०१४ मध्ये अपंग़ व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना लागू केली.या अंतर्गत शुक्रवारी सन २०१४-१५ मध्ये पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील २६ लाभार्थ्याांपैकी १५ लाभार्थ्यांना पहिल्यांदा भेट वस्तु व रोख रक्कमेचा धनादेश देण्यात आले.शासनाने योजना सुरू केल्यानंतर प्रथम राज्यात सर्वाधिक १३ लाख रूपयांचा निधी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाला उपलब्ध करून दिला आहे.या आर्थिक सहायाचे वितण जिल्हा परिषदेच्या डॉ .पंजाबराव देशमुख सभागृहात समाज कल्याण सभापती सरिता मकेश्र्वर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला .यावेळी समाज कल्याण समितीच्या सदस्या जया ब्ांुदिले, सविता धुर्वे, योगेश्री चव्हाण ,रेखा वाकपांजर, मोतीराम भूसूम, सभापती आशिष धर्माळे, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण, सहायक सल्लागार सोनाली मोहोड आदी उपस्थित होते. अपंग व अव्यंग व्यक्ती विवाहित जोडप्यांना शासनाचे वतीने २५ हजार रूपयांचे बचत प्रमाणपत्र, २० हजार रूपयाचा धनादेश, आणि गॅस सिलेंडर कनेक्शन आदीचे वितरण १५ जोडप्यांना करण्यात आले. यामध्ये मयुरी नितीन जवंजाळ, शितल विकास पुंड, पल्लवी सुरेंद्र घोगर, सारीका बाबाराव मनोहरे, सिमा रवि आलोकार, माधुरी लिलाधन भोंडे, अश्विनी गुणवंत पाटील, जयश्री र्शैलेश कराळे, कल्पना राजेश राऊत, वदंना पृथ्वीराज माहोरे, भाग्यशाली सचिन बोके,सिमा पुरूषोत्तग गणगणे आदीना योजनेचा लाभ देण्यात आला. उर्वरित लाभार्थ्याना कागदपत्राची पुर्तता केल्यानंतर योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे समाज कल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण यांनी दिली.यावेळी कार्यक्रमाला समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदानअपंगाच्या सामाजिक सुरक्षिततेचा एक भाग म्हणून अपंग व्यक्तीना आपले कौटूंबिक जीवन व्यतीत करता यावे .,यासाठी सन २०१४ मध्ये शासनाने अपंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन मिळावे व विवाहासाठी आर्थिक मदत उपलब्ध व्हावीे ,याकरिता आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक सहाय ५० हजार रूपयापर्यंत देण्याचे धोरण सुरू केले . त्याचे पहिले वितरण समाजकल्याण विभागाने केले आहे.