शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

दिव्यांगाना आर्थिक सहाय्य

By admin | Updated: July 9, 2016 00:05 IST

राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने सन २०१४ मध्ये अपंग़ व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना लागू केली.

समाज कल्याणचा उपक्रम : पहिल्यांदाच २६ लाभार्थ्यांना मिळाला लाभअमरावती : राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने सन २०१४ मध्ये अपंग़ व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना लागू केली.या अंतर्गत शुक्रवारी सन २०१४-१५ मध्ये पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील २६ लाभार्थ्याांपैकी १५ लाभार्थ्यांना पहिल्यांदा भेट वस्तु व रोख रक्कमेचा धनादेश देण्यात आले.शासनाने योजना सुरू केल्यानंतर प्रथम राज्यात सर्वाधिक १३ लाख रूपयांचा निधी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाला उपलब्ध करून दिला आहे.या आर्थिक सहायाचे वितण जिल्हा परिषदेच्या डॉ .पंजाबराव देशमुख सभागृहात समाज कल्याण सभापती सरिता मकेश्र्वर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला .यावेळी समाज कल्याण समितीच्या सदस्या जया ब्ांुदिले, सविता धुर्वे, योगेश्री चव्हाण ,रेखा वाकपांजर, मोतीराम भूसूम, सभापती आशिष धर्माळे, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण, सहायक सल्लागार सोनाली मोहोड आदी उपस्थित होते. अपंग व अव्यंग व्यक्ती विवाहित जोडप्यांना शासनाचे वतीने २५ हजार रूपयांचे बचत प्रमाणपत्र, २० हजार रूपयाचा धनादेश, आणि गॅस सिलेंडर कनेक्शन आदीचे वितरण १५ जोडप्यांना करण्यात आले. यामध्ये मयुरी नितीन जवंजाळ, शितल विकास पुंड, पल्लवी सुरेंद्र घोगर, सारीका बाबाराव मनोहरे, सिमा रवि आलोकार, माधुरी लिलाधन भोंडे, अश्विनी गुणवंत पाटील, जयश्री र्शैलेश कराळे, कल्पना राजेश राऊत, वदंना पृथ्वीराज माहोरे, भाग्यशाली सचिन बोके,सिमा पुरूषोत्तग गणगणे आदीना योजनेचा लाभ देण्यात आला. उर्वरित लाभार्थ्याना कागदपत्राची पुर्तता केल्यानंतर योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे समाज कल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण यांनी दिली.यावेळी कार्यक्रमाला समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदानअपंगाच्या सामाजिक सुरक्षिततेचा एक भाग म्हणून अपंग व्यक्तीना आपले कौटूंबिक जीवन व्यतीत करता यावे .,यासाठी सन २०१४ मध्ये शासनाने अपंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन मिळावे व विवाहासाठी आर्थिक मदत उपलब्ध व्हावीे ,याकरिता आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक सहाय ५० हजार रूपयापर्यंत देण्याचे धोरण सुरू केले . त्याचे पहिले वितरण समाजकल्याण विभागाने केले आहे.