शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

जिल्हा सरपंच संघटना ‘परिवर्तन’ सोबत

By admin | Updated: September 3, 2015 00:08 IST

१५ सप्टेंबरला होणाऱ्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

पत्रपरिषद : संजय बंड, बबलू देशमुख, सुनील वऱ्हाडे, राजेंद्र गवई बाजार समितीसाठी एकत्रअमरावती : १५ सप्टेंबरला होणाऱ्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष मोहन चव्हाण व उमेदवार शेख अहमद शेख ईस्माईल यांनी परिवर्तन पॅनलला पाठिंबा दिला असल्याची माहिती संजय बंड यांनी बुधवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.काही अटी व शर्तींसोबत आम्ही पाठिंबा देत असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांच्या धान्याचा एक दाणाही ओला होणार नाही. यासाठी पॅनेल सत्तेवर आल्यास दोन वर्षात स्वतंत्र व्यवस्था करु, बाजार समितीच्या माध्यमातून डबघाईस आलेल्या सोसायटींना स्थिरस्थावर करण्याचा आमचा प्रयत्न राहिला, बाजार समितीमधून सेसची गळती होते ती रोखल्यास सोसायटींचा विकास सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगीतल. ३१ आॅगष्टला चांगापूर येथील हनुमान मंदिरामध्ये सर्व प्रमुख सहकाऱ्यासमवेत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. असे बंड यांनी सांगीतले. बाजार समिती निवडणूकीसाठी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांची माहिती यावेळी देण्यात आली. गणेशराव कडू, प्रकाशराव काळबांडे, नाना नागमोते, अनिल पाथरे, प्रवीण भुगुल, संचिता संजय उमेकर, सुवर्णा गायकवाड, रविंद्र मालधूरे, सुनील वऱ्हाडे, रंगराव बिचुकले, भैयासाहेब निर्मळ हे या पॅनलचे उमेदवार आहेत. पत्रपरिषदेला रिपाईचे रामेश्वर अभ्यंकर, मनोज देशमुख, संतोष इंगोले आदि उपस्थित होते.