शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सरपंच संघटना ‘परिवर्तन’ सोबत

By admin | Updated: September 3, 2015 00:08 IST

१५ सप्टेंबरला होणाऱ्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

पत्रपरिषद : संजय बंड, बबलू देशमुख, सुनील वऱ्हाडे, राजेंद्र गवई बाजार समितीसाठी एकत्रअमरावती : १५ सप्टेंबरला होणाऱ्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष मोहन चव्हाण व उमेदवार शेख अहमद शेख ईस्माईल यांनी परिवर्तन पॅनलला पाठिंबा दिला असल्याची माहिती संजय बंड यांनी बुधवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.काही अटी व शर्तींसोबत आम्ही पाठिंबा देत असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांच्या धान्याचा एक दाणाही ओला होणार नाही. यासाठी पॅनेल सत्तेवर आल्यास दोन वर्षात स्वतंत्र व्यवस्था करु, बाजार समितीच्या माध्यमातून डबघाईस आलेल्या सोसायटींना स्थिरस्थावर करण्याचा आमचा प्रयत्न राहिला, बाजार समितीमधून सेसची गळती होते ती रोखल्यास सोसायटींचा विकास सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगीतल. ३१ आॅगष्टला चांगापूर येथील हनुमान मंदिरामध्ये सर्व प्रमुख सहकाऱ्यासमवेत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. असे बंड यांनी सांगीतले. बाजार समिती निवडणूकीसाठी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांची माहिती यावेळी देण्यात आली. गणेशराव कडू, प्रकाशराव काळबांडे, नाना नागमोते, अनिल पाथरे, प्रवीण भुगुल, संचिता संजय उमेकर, सुवर्णा गायकवाड, रविंद्र मालधूरे, सुनील वऱ्हाडे, रंगराव बिचुकले, भैयासाहेब निर्मळ हे या पॅनलचे उमेदवार आहेत. पत्रपरिषदेला रिपाईचे रामेश्वर अभ्यंकर, मनोज देशमुख, संतोष इंगोले आदि उपस्थित होते.