शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

जिल्हा हगणदारीमुक्ती यंदा तरी अशक्य

By admin | Updated: March 11, 2015 00:25 IST

निर्मल ग्राम योजनेंतर्गत जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. ३१ मार्चपर्यंत उदिष्ट्य पूर्ण करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेद्वारे केला जात आहे.

लोकमत विशेषगजानन मोहोड अमरावतीनिर्मल ग्राम योजनेंतर्गत जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. ३१ मार्चपर्यंत उदिष्ट्य पूर्ण करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेद्वारे केला जात आहे. फेब्रुवारी अखेर १ लाख ६९ हजार ३५८ कुटुंबाकडे शौचालय नसल्याने हगणदारीमुक्त जिल्हा यंदा तरी होणे अशक्यच आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीत ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या ग्रामस्थ आदींनी मार्च २०१५ पर्यंत जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला होता. जिल्ह्यातील ३ लाख ९७ हजार ३९५ कुटुंबाकडे शौचालय बांधून जिल्हा हगणदारीमुक्त करण्याच्या उद्देशाची पूर्ती झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात २ लाख २८ हजार ०३७ कुटुंबांकडेच शौचालये आहेत. जिल्ह्यात अद्यापही १ लाख ६९ हजार ३५८ कुटुंब शौचालयाविनाच आहेत. ही टक्केवारी केवळ ५७.३८ टक्के आहे. एकूण परिस्थिती पाहता मार्चअखेर ही पूर्ती होणे शक्य नाही.