शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

भाजप शासनाविरोधात जिल्हा काँग्रेसचा जनाक्रोश मोर्चा

By admin | Updated: January 6, 2017 00:30 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजुरांची फसवणूक केली आहे.

७ ला धडक : जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची माहिती अमरावती : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजुरांची फसवणूक केली आहे. त्यामुळे जनहितविरोधी शासनाविरोधात शनिवार ७ जानेवारी रोजी काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाकचेरीवर जनाक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत दिली. भाजप शासनाच्या जनहितविरोधी धोरणामुळे राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. विजय माल्या सारख्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज सरकारने माफ केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. अशातच आता नोटाबंदीचा निर्णय घेऊन शेतकरी, सर्वसामान्यांचा अक्षरश: छळ चालविला आहे. नोटाबंदीचा निर्णय काळयापैशाच्या विरोधातील लढाई असल्याचा गाजावाजा करीत जनतेच्या डोळ्यांत धूळफेक केली जात आहे. भाजपचे खरे रूप जनतेसमोर आणण्याकरिता व शासनाचा निषेध करण्याकरिता काँग्रेस पक्षाच्यावतीने हा जनाक्रोश मोर्चा इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येईल. पत्रपरिषदेला आ.वीरेंद्र जगताप, जिल्हा प्रभारी शेखर शेंडे, संजय खोडके, माजी आमदार केवलराम काळे, संजय अकर्ते, यशवंत शेरेकर, विलास इंगोले, बबलू शेखावत, किशोर बोरकर, सतीश उईके, प्रकाश काळबांडे, संजय मापले, संजय वानखडे, अभिजित देवके, मोहन सिंघवी, प्रल्हाद ठाकरे, विद्या देडू, छाया दंडाळे, अर्चना सवाई, उषा उताणे, विद्या देडू, बच्चू बोबडे, बबलू बोबडे, अनिल बोके, हसिना शहा, सिद्धार्थ वानखडे, गणेश आरेकर, मोहन पाटील, भागवत खांडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)