शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

भूसंपादन अध्यादेशाविरूध्द जिल्हा कचेरीवर धडक

By admin | Updated: February 25, 2015 00:34 IST

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी असलेल्या भूसंपादन कायद्याविरोधात दिल्लीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू केलेल्या आंदोलनाला प्रहार संघटनेने समर्थन दिले ...

अमरावती : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी असलेल्या भूसंपादन कायद्याविरोधात दिल्लीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू केलेल्या आंदोलनाला प्रहार संघटनेने समर्थन दिले असून हा शेतकरी विरोधी भूसंपादन कायदा केंद्रशासनाने त्वरीत रद्द करावा अशी मागणी प्रहार संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दिलेल्या निवेदनामार्फत केंद्र शासनाकडे केली आहे. केंद्रातील मोदी सरकारने उद्योगपतींच्या भल्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन कायद्याच्या माध्यमातून कुठलीही परवानगी न घेता देण्याचा नवा कायदा अंमलात आणण्याचे धोरण ठरविले आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीने कमाविलेल्या शेतजमिनी त्यांची कुठलीही पूर्वसंमती न घेता उद्योगपतींच्या घशात जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय करणारा हा कायदा तातडीने रद्द करावा, यासाठी जंतरमंतरवर अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला प्रहार संघटनेने आपले समर्थन दिले असून हा कायदा त्वरित रद्द करावा, अशी मागणी आ. बच्चू कडू, जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसु, शहराध्यक्ष धिरज जयस्वाल, उपजिल्हाप्रमुख चंदू खेडकर, तालुका प्रमुख नागेंद्र मोहोड, मारोती नागदिव आदींनी केली आहे.