शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कारांचे शुक्रवारी वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST

अमरावती : राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा यंदाचा राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार १५ जणांना २१ मे रोजी ...

अमरावती : राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा यंदाचा राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार १५ जणांना २१ मे रोजी शेताच्या बांधावर प्रदान करण्यात येईल. दिवंगत खासदार तथा काँग्रेस नेते राजीव सातव यांना यंदाचा सोहळा समर्पित करण्यात आल्याची माहिती राजीव गांधी कृषिविज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी दिली.

राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानकडून कृषिक्षेत्राला नवतंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकरी समाजाला आत्मनिर्भर करणारे भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी शेतकरी सन्मान दरवर्षी आयोजित केला जातो. निवड समितीच्या अध्यक्ष पौर्णिमा सवाई यांच्या अध्यक्षतेखाली १५ कृषिरत्नांच्या निवडीवर यंदा शिक्कामोर्तब करण्यात आले. पौर्णिमा सवाई, किशोर चांगले, मिलिंद फाळके, भैयासाहेब निचळ, प्रकाश साबळे यांच्या उपस्थितीत २१ मे रोजी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन गौरव केला जाणार आहे. .

बॉक्स

हे आहेत पुरस्काराचे मानकरी

दादाराव घायर (संत्राउत्पादक शेतकरी), ममता प्रमोदसिंह ठाकूर (महिला शेतकरी), नामदेव आनंद वैद्य (कृषिउद्योजक), निखील रमेश यादव (कृषी विद्यार्थी), महेंद्र भीमराव ढवळे (रेशीम उद्योग अधिकारी), मनोज सुरेश काळे (कृषी मार्गदर्शक), सुमीत मातीकाळे (कृषी मित्र), ज्ञानेश्वर डेहनकर (उत्कृष्ट तिफनकरी), अमिताभ तरार (संत्राउत्पादक शेतकरी), संजय जानराव गांजरे (कापूस उत्पादक शेतकरी), सतीश ज्ञानेश्वर औसीकर (दूध उत्पादक शेतकरी), अनिल मधुकर बंड (हवामानशास्त्रज्ञ), मोहन अटाळकर (उत्कृष्ट कृषी पत्रकारिता), नीलेश दत्तात्रय पेठे (हरभरा उत्पादक शेतकरी), सुधीर फडके (उत्कृष्ट बैलजोडी मालक)