शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

मृत वन्यप्राण्यांची परस्परच विल्हेवाट!

By admin | Updated: September 1, 2015 00:12 IST

अपघातात मृत पावलेले अथवा मृतावस्थेत आढळून आलेल्या काही वन्यप्राण्याची संबंधित नागरिकच परस्पर विल्हेवाट लावत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

वनविभागाचा हलगर्जीपणा : वाघ, बिबटखेरीज अन्य प्राणी उपेक्षितअमरावती : अपघातात मृत पावलेले अथवा मृतावस्थेत आढळून आलेल्या काही वन्यप्राण्याची संबंधित नागरिकच परस्पर विल्हेवाट लावत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वनविभाग केवळ वाघ व बिबट या वन्यप्राण्यांवर लक्ष केंद्रित करीत असल्यामुळे अन्य प्राण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. हा एकाप्रकारे वनविभागाचा हलगर्जीपणाच असल्याच्या प्रतिक्रिया वन्यप्रेमीमध्ये आहे. वनपरिक्षेत्राला अनेक गावाचा वेढा असल्यामुळे जंगलातील मार्गावर वाहनाची सतत वर्दळ सुरु असते. अशावेळी जंगलातील वन्यप्राणी मार्गावर येऊन ते वाहनाच्या धडकेत मृत पावतात. याबाबत एखादा सुजाण नागरिक वन्यप्राणी मृत पावल्याची माहीती वनविभागाला देते. मात्र, वाघ व बिबटसंबधित माहिती असल्यास वनकर्मचारी घटनास्थळी जाऊन वनगुन्हाची नोंद करतात. मात्र, सर्वसाधारण वन्यप्राणी मृत पावल्यास त्यांची नोंद वनाधिकारी करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच शहरानजीकच्या भागातही काही सर्वसाधारण वन्यप्राणी मृतावस्थेत आढळल्यास दखल घेतली जात नाही. मृत वन्यप्राण्याची माहिती देणाऱ्या नागरिकांनाच विल्हेवाट लावण्यासाठी वनविभागाकडून सांगण्यात येते. या प्रकारामुळे शिकारीसुध्दा डाव साधून वन्यप्राण्याची शिकार करू शकतो, याची पुसटशी कल्पना वनविभागााला नसल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी )अपघातात वाघ व बिबट मृत पावल्यास वनगुन्हाची नोंद केली जाते, मात्र, वन्यप्राण्यातीलच अन्य साधारण प्राण्याबाबत वनगुन्हा नोंद केला जात नाही. संबंधित व्यक्तीलाच मृत प्राण्याला जमिनीत पुरविण्याच्या सूचना देण्यात येते. -पी.के. लाकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी वनपरिक्षेत्र.