शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेच्या गुणांकनावरुन आता थेट नियुक्ती

By admin | Updated: November 2, 2014 22:22 IST

नोकरीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यापासून ते मुलाखतीपर्यंत विद्यार्थ्यांना सर्व प्रक्रिया पार पाडावी लागते. यातही निवड समितीसमोर मौखिक परीक्षा म्हटली की, उमेदवार पहिलेच अर्धा गर्भगळीत होतो.

निवड समितीला आदेश : शासकीय नोकरीसाठी मुलाखत प्रक्रिया बादअमरावती : नोकरीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यापासून ते मुलाखतीपर्यंत विद्यार्थ्यांना सर्व प्रक्रिया पार पाडावी लागते. यातही निवड समितीसमोर मौखिक परीक्षा म्हटली की, उमेदवार पहिलेच अर्धा गर्भगळीत होतो. आता उमेदवारांना धीर मिळाला आहे. नियुक्ती प्रक्रियेत ही मौखिक परीक्षाच बाद केली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेच्या गुणांकरावरुन त्याची सरळ नियुक्ती केली जाणार आहे. याबाबत आदेश जिल्हा निवड समितीला प्राप्त झाले आहे. सद्यस्थितीत लाखो हातांना रोजगार नाही. एक रीक्त पदाची जाहिरात असली तरी हजारो अर्ज येतात, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. या स्पर्धेत प्रथम लेखी परीक्षा व नंतर मौखिक परीक्षा असते. या दोन्ही परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आणि मौखिक परीक्षेत उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वावर मिळालेल्या गुणांच्या बेरजेवर शासकीय नोकरी मिळायची परीक्षेत जरी अधिक गुण मिळाले असले तरी मुलाखतीत मात्र उमेदवाराचा अवसानघात झाल्यास त्याची निवड होत नव्हती या मौखिक परिक्षेदरम्यान अनेक गैरप्रकार घडल्याचे कित्येक उदाहरणे आहेत. परंतु आता लेखी परीक्षेच्या गुणांकारावर आधारित नोकरी मिळत असल्याने अनेक गैरप्रकारांना आपसूक आळा बसणार आहे. लेखी परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, आणि आवश्यकतेनुसार व्यावसायिक आणि तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक होते. आता २०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. आता मौखिक परीक्षा न घेता गुणांवरच उमेदवारांची निवड करण्याचे ग्रामविकास विभागाने आदेश काढले आहेत. या आदेशान्वये आता जिल्हा परिषदेत विविध पदांची भरती प्रक्रिया होेणार आहे.हजारो विद्यार्थी परीक्षा देणार असल्याने परीक्षार्थींची गुणवत्तेवर निवड होणार आहे व गुणवंतांना न्याय मिळणार आहे. हुषार विद्यार्थ्यांना ही संधी चालून आली आहे.