शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल वर्ग खोल्यांमध्ये जिल्हा परिषदेला ठेंगा

By admin | Updated: November 24, 2015 00:30 IST

पंतप्रधानांनी डिजिटल इंडियाची घोषणा केली. मात्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबत अद्याप अंमलबजावणी केल्याचे दिसत नाही.

शाळांना प्रतीक्षा : शैक्षणिक गुणवत्ता ढासळण्याची चिन्हेअमरावती : पंतप्रधानांनी डिजिटल इंडियाची घोषणा केली. मात्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबत अद्याप अंमलबजावणी केल्याचे दिसत नाही. सीबीएसई शाळांसाठी कवाडे उघडण्याचा राज्य शासनाचा अद्याप निर्णय झाला नसून जिल्हा परिषद शाळा उपेक्षित आहेत. राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाला सुरुवात करण्यात आली. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाठविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अधिकाऱ्यांपासून तर शिक्षणाधिकारी स्तरावर कामाची विभागणी करण्यात आली आहे. सध्याचे युग डिजिटल असल्याने शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गंगादीप ज्ञान असणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेतील शाळांतील अशाचप्रकारे डिजिटल क्षेत्र अपेक्षित होते. त्या तुलनेत अनेक वर्षांपासून आयटीआय योजनेतील संगणकही 'अपडेट' झालेले नाहीत. जिल्हा परिषदांतील शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर जोरदार प्रयत्न व्हायला हवा होता. मात्र तसे मागील दहा वर्षांत झाल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे डिजिटल वर्गखोली नाही, तर संगणक चालेल इतपतही वीज शाळांना मिळत नाही. तेव्हा गुणवत्ता वाढेल कशी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या तुलनेत शहरातील जवळपास सर्वच सीबीएसई, आयटीआय शाळांमध्ये डिजिटल वर्गखोली आणि डिजिटल बोर्डची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना अद्यायवत ज्ञान मिळते. शिक्षकांच्या अडीअडणी सोडविण्यासाठी शिक्षक संघटनांचे मोठे जाळे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे अध्यापन कमी असे चित्र आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मातेरे होत आहे. परिणामी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.